- Home »
- BJP
BJP
‘… म्हणून अजितदादा महायुतीमध्ये बळीचा बकरा’, रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल
Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Results) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने महायुतीमध्ये
लोकसभा स्पीकर पॉलिटिक्समध्ये ट्विस्ट; इंडियाच्या ‘त्या’ ऑफरने वाढली भाजपाची धाकधूक
कोण होणार लोकसभा अध्यक्ष? हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. यातच विरोधकांनी टीडीपीला मोठी ऑफर दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांवरच ठाम विश्वास; दिल्लीत झाला मोठा निर्णय
महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व इतर बदल होणार नाही. महायुतीचे सरकार मजबूतपणे पुन्हा आणायचे असल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून वापसी; काँग्रेसने सरकारला घेरले !
लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागलेले उज्ज्वल निकम यांना आता पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळालीय.
तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; कुणाला मिळणार संधी?
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपसह (BJP) महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे
राष्ट्रवादीपाठोपाठ पुणे शहरातील सहा जागांवर ठाकरे गटाचीही नजर… महाविकास आघाडीत कुस्ती सुरु
पुण्यातील आठही जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच
राजस्थानच्या चाणक्याला महाराष्ट्राची जबाबदारी; विधानसभेसाठी भाजपकडून राज्यात मोठे फेरबदल
भाजपने (BJP) आज चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांची नियुक्ती केली आहे.
लोकसभा अध्यक्षपदाचा तिढा ? नितीशकुमारांचा भाजपला पाठिंबा पण, ‘टीडीपी’ची भूमिका वेगळीच
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने अध्यक्षपदाचा दावा सोडलाय. त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविलाय. तर टीडीपीने सर्वसंमतीने निर्णय असे म्हटलंय.
NEET Result: एनटीएचे मोठे अधिकारी आता आले रडारवर ! शिक्षणमंत्र्यांचा थेट कारवाईचा इशारा
कोणत्याही प्रकारची अनियमितता सहन केली जाणार नाही. मुलांच्या भविष्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही : Dharmendra Pradhan
पहिल्याच अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार; लोकसभेचे उपाध्यक्षपद पदरात पाडून घेणार ?
तब्बल दहा वर्षानंतर भाजपला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे एनडीएमधील घटक पक्षाच्या जोरावर सरकार अस्तित्वात आलेले आहे.