- Home »
- BJP
BJP
Ahmednagar Lok Sabha : राहुरी, पारनेरला सर्वाधिक 70 टक्के मतदान, नगर शहरात कमी मतदान, धक्का कुणाला ?
राहुरी व पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. पारनेर मतदारसंघात सर्वाधिक 70.13 टक्के मतदान झाले आहे.
तुम्ही तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार; बावनकुळेंनी चव्हाणांना सुनावलं!
तुम्ही जरा तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सुनावलं.
काँग्रेस नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्न; बावनकुळेंची जळजळीत टीका
काँग्रेसच्या नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्न पडत असल्याची जळजळीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीयं.
मैं फकीर हूं! मोदींकडे घर, जमीन-जुमला अन् गाडी काहीच नाही पण..,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार अर्ज दाखल केला असून उमेदवार अर्जात आपल्या संपत्तीची माहिती दिलीयं.
Beed LoK Sabha : परळीत मतदान जास्त तरीही पंकजांना टेन्शन का?
बीड लोकसभा मतदारसंघात 70. 92 टक्के मतदान झाले आहे. 15 लाख 19 हजार मतदारांनी मतदानाचा हक्का बजाविला आहे. राज्यात सर्वाधिक मतदान या मतदारसंघात.
Loksabha Election : 400 पार सोडाच भाजप 250 च्या आतच! योगेंद्र यादवांचा मोठा दावा….
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला 233 जागा तर मित्र पक्षांच्या मिळून एनडीएला 268 जागा मिळतील असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे.
दक्षिणेत भाजपला किती यश मिळणार? वाचा राजकीय रणनितीकार पीके काय म्हणाले
लोकसभा निवडणुकीत दक्षिण भागात भाजपच्या जागा वाढतील असा दावा राकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.
PM मोदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झाले भावूक, म्हणाले, माझ्या आईच्या मृत्यूनंतर…
PM Modi Nomination : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केला आहे
Ahmednagar Lok Sabha : पारनेरमधील कमी मतदानामुळे धाकधूक वाढली, नगर शहरात उशीरापर्यंत रांगा
पण इतर विधानसभा मतदारसंघापैकी पारनेरला मतदान कमी झाले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मतदानाची आकडेवारी काहीशी कमी राहिली आहे.
PM पदाचा चेहरा, मुंबई हल्ला अन् ट्रिपल तलाक; शाहांनी एकेक मुद्दा केला क्लिअर
PM पदाचा चेहरा, मुंबई हल्ला अन् ट्रिपल तलाक, या मुद्द्यांवर थेट भाष्य करीत अमित शाहांनी पालघरच्या सभेत विरोधकांवर टीका केलीयं.