- Home »
- BJP
BJP
आसाममध्ये आता शांतता ! केंद्र, राज्य सरकार व दहशत पसरविणाऱ्या उल्फामध्ये करार
नवी दिल्लीः आसाममधील दहशत संपविण्यात केंद्र व राज्य सरकारला यश आले आहे. केंद्र, राज्य सरकार व यूनाइटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (United Liberation Front of Assam) यांच्यात शांतता करार झाला आहे. उल्फा गटाने हिंसा सोडण्यास, संघटना बरखास्त करणे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आसामचे […]
इंडिया आघाडी भक्कम होत असल्याने भाजपला पोटशूळ; अतुल लोंढेची सडकून टीका
मुंबई : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी स्थापन केली. आता वंचित बहुजन आघाडी देखील इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यांनी तसं पत्रही इंडिया आघाडीच्या नेत्यांना लिहिलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडी […]
‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् अपमान’; सुप्रिया सुळेंनी मराठी प्रेम दाखवलं
Supriya Sule On Devedra Fadnvis : दिल्लीच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर अन्याय केला जात असून त्यांचा अपमान केला जातोयं, मराठी माणसाचा दिल्लीत अपमान होतो, याची अस्वस्थता वाटत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीसांसाठी मराठी प्रेम दाखवून दिलं आहे. पुण्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी […]
तावडेंचं प्लॅनिंग, फडणवीसांच्या फेवरेट अधिकाऱ्याचा राजीनामा; पाटील-चिखलीकरांना टेन्शन!
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. एका महिन्यापूर्वीच त्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुनही हटविण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून मोपलवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात […]
दादांनी निधी रोखला! भाजप अन् शिंदेंना सहनच करावं लागणार; जयंत पाटलांची बोचरी टीका
Jayant Patil : अजित पवार (Ajit Pawar) पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केला. आम्हाला विकास निधी मिळत नाही, मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी ८०० कोटींचा निधा मंजूर झाला, अशी त्यांनी तक्रार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली. दरम्यान, यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
‘राजे-महाराजे इंग्रजांना सामिल’ गांधींना फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, ‘राजघराण्यांचा..,’
Devendra Fadnvis On Rahul Gandhi : राजघराण्यांचा अपमान करणं चुकीचं असून देशातील जनता राहुल गांधींना माफ करणार नसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावलं आहे. दरम्यान नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ‘तैय्यार है हम’ महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधींनी राजे -महाराजे इंग्रजांना सामिल […]
‘देवेंद्र’ आले मदतीला धावून! फडणवीसांना फक्त एक मेसेज, काठमांडूमधून ५८ भाविकांची सुटका!
पुणे : 6 लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही, असं म्हणत नेपाळमधील काठमांडू (Kathmandu) येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील 58 जणांना डांबन ठेवण्यात आले होते. या पर्यटकांनी अनेक नेत्यांना फोन, मेसेज केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फक्त एक मेसेज आला आणि सर्व यंत्रणा हलली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: […]
Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसच राज्यात महायुतीचा चेहरा?
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच फायरब्रँड नेते असतील याचे संकेत भाजपने (BJP) दिले आहेत. लोकसभेची तयारी आणि प्रचाराचा झंझावात याचे केंद्र हे फडणवीस राहतील यासाठी भाजपकडून नियोजन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यभर ‘संकल्प यात्रा’ यात्रा काढण्याची तयारी करत आहे. […]
केंद्र अन् ट्रिपल इंजिनने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलयं; सुळेंनी दोन्ही सरकारला धरलं जबाबदार
Supriya Sule On BJP : शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र डागलं. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं […]
Devendra Fadanvis : इंग्रजांशी साठ-गाठ बांधली म्हणत राहुल गांधींकडून राजा-महाराजांचा अपमान; फडणवीसांचा आरोप
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेस त्यांच्या रॅलीतून म्हणत आहे की, है तैयार हम पण लोक तयार नाहीत. तसेच ते राहुल गांधी यांनी राजा-महाराजांचा अपमान केल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. …पण लोक तयार नाहीत राहुल गांधी […]
