- Home »
- BJP
BJP
बीड जिल्ह्यात पक्षांतराचं वार; खाडे पंडित धोंडे यांनी बदलले मार्ग, इतर नेतेही वाटेवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात पक्षांतर सुरू असून अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत.
गडकरी, फडणवीस, मोहळ अन् विखे पाटील; नगरपरिषद-नगरपंचायतींसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
BJP's star campaigners ची नावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर केले आहेत. कोणते आहेत हे भाजपचे स्टार प्रचारक पाहूयात...
ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय; तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपमध्ये, सुळेंच फडणवीसांना पत्र
Supriya Sule यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजप प्रवेश दिल्याने चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.
विखे-जगताप जोडी पुन्हा दक्षिणेत, अजितदादांकडून निवडणुकीसाठी जगतापांवर मोठी जबाबदारी
Sangram Jagtap : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अहिल्यानगर दक्षिणचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बिहारमध्ये पुन्हा ‘मोदी-नितीश’ राज; पीके फॅक्टरमुळे महागठबंधनचे स्वप्न धुळीस !
Bihar Exit Polls : Bihar Exit Polls- मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेटने जबरदस्त कामगिरी केलीय. 43 जागा जिंकणाऱ्या जेडीयूला 58 ते 71 जागा.
अहिल्यानगर महानगरपालिका: कोणता प्रभाग कोणासाठी राखीव, कुणाची झालीय गोची ?
Ahilyanagar Mahapalika Election -आरक्षणामुळे प्रभागाची राजकीय स्थिती आता स्पष्ट होऊ लागली आहे. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुकांच्या पदरी निराशा.
मोठी बातमी, भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती
Chandrashekhar Bawankule : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर
दिल्लीत बॉम्बस्फोट अन् पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर, शांती प्रार्थना महोत्सवात होणार सहभागी
PM Modi Bhutan Visit : देशाची राजधानी दिल्ली येथे 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा
ईश्वरपूरमध्ये भाजपला धक्का, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
NCP Sharad Chandra Pawar : गेली 50 वर्षे ईश्वरपूर शहराच्या राजकारणात भाजपाचे एकनिष्ठ म्हणून परिचित असणाऱ्या दिवंगत माजी नगराध्यक्ष
निवडणुका जवळ आल्या की यांची भाषा बदलते; प्रकाश आंबेडकरांची जरांगे यांच्यासह अनेक नेत्यांवर टीका
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत ठिय्या मांडल्यावर १९० आमदार त्यांच्या दर्शनाला गेले. तिथे देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली.