Nana Patole On Devendra Fadnavis : भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु
गणेश नाईक. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याआधीचे ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त सम्राट होते. ते शिवसेनेत (Shivsena) असो, राष्ट्रवादीत असो की भाजपमध्ये असो. ठाणे, नवी मुंबईचं सगळं राजकारण त्यांच्याच भोवती फिरतं होतं. पण मागच्या 10 वर्षांत एकनाथ शिंदे यांनी नाईकांच्या वर्चस्वाला पद्धतशीर सुरूंग लावाला होता. त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली होती. पण नाईक आता पुन्हा मंत्री […]
Suresh Dhas On DPDC Meeting: या प्रकरणाची लेखी तक्रार करण्यास अजित पवार यांनी सांगितले असून, लेखी तक्रार करणार आहे.
Bajrang Sonawane On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे (Sarpanch Santosh Deshmukh) सध्या बीडचे
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी लेट्सअप मराठीला मुलाखती दिली होती. यात त्यांना भाजपचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दल प्रश्न विचारला होता. पण त्यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले. सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे या प्रकरणांवर कोणाचीही भीडभाड न ठेवता बोलणारे सुरेश धस भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणावर मात्र हातचे राखून बोलत […]
करुणा शर्मा. चार वर्षांपूर्वीपर्यंत हे नाव परळी आणि बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चेत होते. पण आता हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले आहे. जेव्हा जेव्हा धनंजय मुंडे यांच्या संबंधित एखादा वादग्रस्त विषय चर्चेत येतो तेव्हा करूणा शर्मा मुंडे हे नाव आपसुकच येते. आताही बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक […]
30 सप्टेंबर 2024. अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना फोन करुन फलटण मतदारसंघातून दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांची उमेदवारी जाहीर केली. पण पुढच्या महिन्याभरात अशा काही घडामोडी घडल्या की रामराजेंनी अजितदादांची साथ सोडली. दीपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार झाले. यामुळे […]
Suresh Dhas हे माझ्या दृष्टीने भाजपचे नेते नाहीत. त्यांच्याशी घेणं-देणं नाही. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो, dcm Ajit Pawar
असं म्हणतात की राजकारणात कोणचं कुणाचा कायमचा शत्रू नसतं आणि कोणचं कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्यामुळेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गाठ-भेट होते, सामना वृत्तपत्रातून फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण या उक्तीला अपवाद आहे तो रायगडचा. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले […]
जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल तर संविधानाचे रक्षण करा, गंगेत डुबकी मारून गरिबी दूर होणार नाही.