Rajya Sabha Election : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा फटका बसला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 240 जागांवर
जरांगे पाटील यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडा आणि बारामतीच्या दिशेने मोर्चा वळववा.
कोणते सरकार आले तरी कुणाच्या आरक्षणातून कुणाला आरक्षण देण्याचे अधिकार कोणत्या सरकारला नाही. मी जबाबदारीने सांगतो.
Abdul Sattar : लोकसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. आगामी विधानसभा
मधला काळातील कुठे संधी शोधणार नाही. मी राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदही लढणार नाही. पक्ष संघटनेची जबाबदारी घेणार नाही-रावसाहेब दानवे
या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजप उमेदवार योगेश टिळेकर यांनी विजयाच गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत टिळेकर विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. गणपत गायकवाडांना मतदानाची परवाणगी मिळाली आहे.
Vidhan Parishd Election साठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे आमदार फोडाफोडीच राजकारण होण्याची धास्ती सर्वच पक्षांनी घेतली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने मागील दोन वर्ष नाही विचारलं आता का विचारता? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलायं.