- Home »
- Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj
सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला, पण छत्रपतींचा नाही…; संभाजीराजेंचा सरकारवर हल्लाबोल
केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार, मग स्मारक का होत नाही? पटेलांचा पुतळा उभा राहिला. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा पुतळा अजून का उभा राहिला नाही?
सूरत लुटीच्या ‘खंडणी’ शब्दावर जयंत पाटील ठाम; पक्षाकडून थेट पुरावे देत पाठराखण
Jayant Patil: दुताचा तेथेच शिरच्छेद झाला. मग मात्र शिवाजी महाराज यांनी त्या ठिकाणी जावून सूरत लुटण्याचे काम केले.
‘छत्रपती शिवरायांनी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली’; गोविंदगिरी महाराजांचे वक्तव्य…
ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीचाी वसुली केली - गोविंदगिरी महाराज
Chhatrapati Shivaji Maharaj : याद राखा, शिवरायांचा अवमान झाला तर गाठ आमच्याशी….; अभिषक कळमकर संतापले
महायुतीचे सरकार शिवद्रोही आहे, असा आरोप करत शिवरायांचा अवमान झाल्यास गाठ महाविकास आघाडीशी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
Sanjay Raut : वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नव्हता ना? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला
जोपर्यंत शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाहीत अशी घोषणा कोणी केली?, राऊतांचा फडणवीसांना टोला
फडणवीस शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी, ते शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू…; संजय राऊतांची जहरी टीका
देवेंद्र फडणवीस हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असून शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहेत. शेवटचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे उत्तराधिकारी - राऊत
मोदींचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलटं सुलटं…; शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र
पुतळ्याच्या उद्घाटनलाला आलं कोण तर मोदी... त्यांचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलंट सुलटं होतं, अशी टीका शरद पवारांनी केली.
शिवरायांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रात दंगली कशा झाल्या नाही; चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य…
आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? दंगली झाल्या पाहिजे. - चंद्रकांत खैरे
विरोधकांचे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित, मविआला निवडणुकीत जनता जोडेच…; CM शिंदेंचे टीकास्त्र
निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळं हे आंदोलन केलं जातं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
चुकीला माफी नाही, महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा…; उद्धव ठाकरेंचे सरकावर टीकास्त्र
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.