- Home »
- Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj
शिवजन्मोत्सवानिमित्त जाणून घ्या महाराजांच्या जाज्वल्य अभिमान देणाऱ्या गडकिल्ल्यांविषयी…
Chhatrapati Shivaji Maharaj चं स्वराज्य म्हटलं की, गड किल्ल्यांचं वैभव आलंच त्याच स्वराज्याची पायाभरणी ठरणारे ते कळस चढवणाऱ्या किल्ल्यांविषयी जाणून घेऊ सविस्तर...
उत्सव शिवजयंतीचा! माँजिजाऊंमुळे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य विदर्भातही विस्तारलेलं; वाचा सविस्तर
नारोपंत हणमंते हे शहाजी राजेंच्या बंगळूर दरबारात प्रमुख मुत्सद्दी व मुजुमदार होते. त्यांचे पुत्र जनार्दनपंत आणि रघुनाथपंत हणमंते
ठाकरे म्हणजे बोलाची कढी अन् बोलाचा भात; सीएसएमटीच्या शिवरायांच्या पुतळ्यावरून दरेकरांचा टोला
Pravin Darekar यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सीएसएमटीच्या शिवरायांच्या पुतळ्याबाबतच्या विधानावरून टीका केली.
राहुल सोलापूरकर सारख्यांच्या जिभा हासाडायला पाहिजे; उदयनराजे भोसले संतापले
Udayan Raje Bhosale यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर संताप व्यक्त केला.
बॉलिवूडला मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची ओढ; साऊथचा ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका
आता आणखी एका सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. निर्माता संदीप सिंह यानं 'द प्राइड ऑफ भारत, छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमाची
मोठा निर्णय! निवडणुका संपताच मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपीला जामीन मंजूर
चेतन पाटील याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर जयदीप आपटे अद्यापही तुरुंगात आहेत.
सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला, पण छत्रपतींचा नाही…; संभाजीराजेंचा सरकारवर हल्लाबोल
केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार, मग स्मारक का होत नाही? पटेलांचा पुतळा उभा राहिला. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा पुतळा अजून का उभा राहिला नाही?
सूरत लुटीच्या ‘खंडणी’ शब्दावर जयंत पाटील ठाम; पक्षाकडून थेट पुरावे देत पाठराखण
Jayant Patil: दुताचा तेथेच शिरच्छेद झाला. मग मात्र शिवाजी महाराज यांनी त्या ठिकाणी जावून सूरत लुटण्याचे काम केले.
‘छत्रपती शिवरायांनी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली’; गोविंदगिरी महाराजांचे वक्तव्य…
ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीचाी वसुली केली - गोविंदगिरी महाराज
Chhatrapati Shivaji Maharaj : याद राखा, शिवरायांचा अवमान झाला तर गाठ आमच्याशी….; अभिषक कळमकर संतापले
महायुतीचे सरकार शिवद्रोही आहे, असा आरोप करत शिवरायांचा अवमान झाल्यास गाठ महाविकास आघाडीशी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
