Venkatesh Prasad Supports Rohit Sharma : भारतीय क्रिकेट (Cricket) संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी वादग्रस्त टिप्पणी केलीय. त्यानंतर सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी रोहितला पाठिंबा दिलाय. शमा मोहम्मद यांनी रोहितच्या वजनावर भाष्य केले होते. त्याला आतापर्यंतचा सर्वात […]
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अली इराणी यांनी भारतीय संघ विश्वचषक जिंकून नवीन इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त केला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी अब्जावधी रुपये पाकिस्तानने खर्च केले. पण पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच गारद झाला.
Champions Trophy 2025 IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यात भारताची बाजू भक्कम झाली आहे. एकामागोमाग विकेट्स पडल्याने (Champions Trophy 2025) पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. कर्णधार रिजवान आणि सऊद या दोघांची भागीदारी तुटल्यानंतर पाकिस्तानी फलंदाज फार (Team India) काळ टिकू शकले नाहीत. एकामागोमाग विकेट पडत राहिल्या त्यामुळे पाकिस्तानच्या […]
India vs Pakistan Champions Trophy 2025 : 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मोठा सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार (Cricket News) आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने असणार आहेत. हा शानदार सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाकिस्तानसाठी (Champions Trophy 2025) हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षा कमी नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी […]
माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी चार खेळाडूंबाबत चिंता व्यक्त केली असून मुख्य कोच गौतम गंभीरला खास आवाहन केले आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात लढत होणार आहे. टीम इंडियाचा हा पहिलाच सामना आहे. गुरुवारी दुपारपासून सामना सुरू होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळाडूंचे कुटुंबीय एक सामना पाहू शकतील. बीसीआयने खेळाडू्ंच्या कुटुंबियांना एक सामना पाहण्याची सवलत दिली आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माचे कसोटी क्रिकेट लवकरच संपुष्टात येऊ शकते. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा होणार आहे.
Indian Cricketer Carried 27 Bags 17 Bats And 250 Kg Luggage : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाची (Team India) कामगिरी चांगली नव्हती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही हातातून निसटली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये (Cricket) अनेक बदल झाले. दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमावणे सोपे नव्हते. याचे अनेक परिणाम झाले. स्टार खेळाडूंवर प्रश्न उपस्थित करण्यात (Indian Cricket) आले. ड्रेसिंग रूममधील चर्चा […]