विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. याच दरम्यान आता भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis विरोधात बोलावं, असं रोहित पवार म्हणाले.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पुण्यात (Pune) आयोजित
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांची बाजू मांडल्याची माहिती आहे.
मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र होतं.
वक्फ बोर्ड सुधारणा बिलावरून काँग्रेस टीका करत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर थेट घोटाळ्याचे आरोप केले.
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट असे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे.
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. येथेच कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे.
जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायम चढता राहिला आहे.