- Home »
- India Alliance
India Alliance
Rahul Gandhi : ‘इंडिया’चे सरकार आल्यास आरक्षणाची 50% मर्यादा काढणार; राहुल गांधींचा शब्द
Rahul Gandhi Big Statement on Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर (Lok Sabha 2024) देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशव्यापी (INDIA Alliance) जातआधारित जनगणना करू तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही काढून टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. झारखंडच्या रामगढ (Jharkhand) येथील महात्मा […]
काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा
Narendra Modi : आमच्या सरकारची तिसरी टर्म फार दूर नाही. फक्त 100-125 दिवस उरले आहेत. मी आकड्यांवर जात नाही, पण मी देशाचा मूड पाहू शकतो. यात एनडीए 400 पार करेल आणि भाजपला नक्कीच 370 जागा मिळतील. सरकारची तिसरी टर्म खूप मोठे निर्णय घेणारी असेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha […]
मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल; आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Prakash Ambedkar : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कॉंग्रेस पक्षाबद्दल एक दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) खळबळ निर्माण झाली आहे. आंबेडकर म्हणाले की, मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. “भाजपाला सोडा, आमच्याबरोबर […]
नितीश कुमारांच्या बिहारी पॉलिटिक्सचे ‘इंडिया’ला धक्के; महाराष्ट्र-पंजाबात काँग्रेसचं गणित बिघडणार?
Nitish Kumar : नितीश कुमार यांनी (Nitish Kumar) लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी बरोबरचा (Bihar Politics) दीड वर्षांचा राजकीय संसार मोडून भाजपशी मैत्री केली. भाजपच्या पाठिंब्यावर नवव्यांदा मुख्यमंत्रीही बनले. विरोधकांच्या इंडिया आघाडीत (INDIA Alliance) महत्वाची भूमिका असतानाही नितीश कुमार यांनी हे धाडस केले. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये (Congress) खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते वरकरणी तसे […]
Lok Sabha Election : ‘इंडिया आघाडीला’ घाम फुटेल अशी भाजपची तयारी!
सपने नही हकीकत बुनते है… लोकसभा निवडणूक जवळ येताच भाजपने आगामी निवडणुकांसाठी आपले स्लोगन जाहीर केले. ‘अबकी बार मोदी सरकार’ जसे प्रभावी ठरले तसेच हे स्लोगन प्रभावी ठरण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मित्र पक्षांना सोबत घेतले, राज्य प्रभारींची घोषणा झाली. प्रचारही सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी करुन निवडणुकीचा […]
बिहारनंतर महाराष्ट्रातही India Alliance ची शकले होणार! भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]
Nitish Kumar : नितीश कुमारांनी राजीनामा का दिला? स्वतःच केला धक्कादायक खुलासा
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी (Nitish Kumar) आज अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. इंडिया आघाडी (INDIA Alliance) आणि लालू प्रसाद यादव यांच्या (Lalu Yadav) आरजेडीसाठी हा मोठा (RJD) धक्का आहे. नितीश कुमार यांनी आज राजीनामा राज्याच्या राज्यपालांकडे सुपूर्द केला. आम्ही ज्या पक्षासोबत याआधी सरकार स्थापन केले त्यांची इच्छा असेलत तर आजच नवीन सरकारचा […]
‘इंडिया’ आघाडी सोबत राहिले तर नितीश कुमार PM…; अखिलेश यादव स्पष्टचं बोलले
Akhilesh Yadav : मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. आता मात्र नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या स्थितीत दिसत आहेत. इतकेच नाही तर […]
आंबेडकरांनी हिसका दाखवताच पटोलेंना दणका; काँग्रेसने अधिकारच काढून घेतले…
Nana Patole News : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार हालचाली सुरु आहे. महाविकास आघाडीत राज्यातील घटक पक्षांना सामावून घेण्यात येत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीबाबत अद्याप संभ्रम आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या होणाऱ्या बैठकीबाबत महाविकास आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवण्यात आलं. या पत्रावर काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) […]
बिहार सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी आधी काडी टाकली; लालूंच्या मुलीने आगीत तेल ओतले
RJD vs JDU: सध्या तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यांना पुन्हा इंडिया (INDIAA) आघाडीत कसे आणता येईल, याचे प्रयत्न काही नेते करत आहे. परंतु दुसरीकडे इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ( Nitish Kumar) इंडिया आघाडीची साथ सोडतील, अशी स्थिती निर्माण […]
