आज सकाळीच NIA-ATS ने संयुक्त मोहिम राबवत देशविघातक कृत्य करण्याच्या तयारीत असणाऱ्या काही जणांना उचललं.
आज धाराशिव, बीड जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत.
जालना-वडीगोद्री मार्गावर मठ तांडा येथे एसटी बस आणिम मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला.
मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे तो विश्वास त्यांनी ढळू देऊ नये. कोणाचं ऐकून करोडो मराठ्यांशी दगाफटका करू नका.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल मध्यरात्री आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला तुम्ही राजकीय म्हणता अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे.
मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं. मी त्यांना काहीच बोलत नाही. मी शांत आहे. पण जर मी बोलायला लागलो तर थांबणारा नाही.
आरक्षण मिळू दिले नाही तर आम्ही सत्तेत येऊ देणार नाही. तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल.
29 ऑगस्टला विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.