Rohit Pawar On Sharad Pawar NCP 26th anniversary : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन (NCP 26th anniversary) साजरा होतोय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काका-पुतणे एकत्र येणार का? याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापन दिन आयोजित करण्यात आलाय. यावेळी आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) […]
मी कधी आमदार होईल याचा विचार स्वप्नातही केला नव्हता पण पवार साहेबांमुळं आमदार झालो. खासदारही झालो.
Jayant Patil Demand To Relive From Party Precident Post : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार असल्याचे संकेत वर्धापन दिनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले आहे. सुरूवातीला जयंत पाटलांनी त्यांच्या भाषणाची दमदार सुरूवात केली. यावेळी त्यांनी ‘अभी भी पवार साहब का डर बाकी है’ असे म्हणत सत्ताधाऱ्यांना टप्प्यात घेतले. मात्र, भाषणाच्या शेवटी पाटलांनी […]
Prakash Mahajan Challenge To Narayan Rane : मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. राणेंसोबतच्या वादानंतर (Narayan Rane) पोलीस महाजन यांच्या घरी गेल्याचं समजतंय. धमकीनंतर पोलीस महाजनांच्या घरी गेलेले आहेत. पोलिसांनी प्रकाश महाजनांची विचारपूस केली आहे. मला नारायण राणे यांना आव्हान द्यायचं आहे, (Maharashtra politics) असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं […]
साताऱ्यातील पाटण (Satara News) तालुक्यातील बडे प्रस्थ सत्यजितसिंह पाटणकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
Nilesh Eane Explanation On Delete Social Media Post On Nitesh Rane : ठाकरे बंधू, पवार कुटुंबानंतर आता राणे कुटुंबात सुद्धा बिनसलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरायला लागली होती. परंतु आमदार निलेश राणे यांनी (Nilesh Rane) या चर्चांना पूर्णविराम दिलाय. निलेश राणेंनी सोशल मीडियावर नितेश राणे (Nitesh Rane) यांची कानउघडणी करणारी एक पोस्ट केली होती. […]
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा
महाराष्ट्रात भाजपाने विधानसभेची निवडणूक हायजॅक केली होती, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आपल्याला महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिलो आणि चांगले यश मिळविले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.