– विष्णू सानप पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवी आघाडी उदयास येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन युत्या अन् आघाड्या पाहायला मिळाल्या आता पुन्हा एकदा सत्तेसाठी नव्हे तर, विरोधकाची ठाम भूमिका बजावण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadeo Jankar) प्रहारचे बच्चू कडू (Bachu Kadu) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी एकत्र […]
कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र अंबरिशसिंह घाटगे आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
Jayant Patil Criticize Eknath Shinde On Amit Shah Maharashtra Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याच्या कामगारावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना अर्थ मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर […]
Eknath Shinde Called Minister Bharat Gogawale To Mumbai : महायुतीत अजून नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा (Raigad Guardian Minister) केलाय. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला अन् त्यानंतर भरत गोगावले (Bharat Gogawale) तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आलीय. काल भाजप […]
Sanjay Raut Criticizes Amit Shah On Chhatrapati Shivaji Maharaj : संजय राऊत यांनी (Sanjay Raut) माध्यमांसोबत बोलताना म्हटलंय की, देशाचे गृहमंत्री अमित शाह काल (Amit Shah) रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण हेतु राजकीय होता. खाली तटकरेंकडे भोजनावळी होत्या. छान मटणाचं जेवण वैगेरे होते. अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजेत. छत्रपतींविषयीचं ज्ञान अमित शाहांकडून घ्यावं, इतकी वाईट […]
भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे असे संजय निरुपम यांनी ठणकावून सांगितले.
कुणी कितीही टीका केली तर त्याचा परिणाम विखे पाटील परिवारावर होत नाही. बच्चू कडूंना वीरभद्र महाराज सद्बुद्धी देवोत.
जर एकनाथ शिंदे यांना काही सांगायचंच असेल तर ते तक्रार करतील असं मला वाटत नाही. एकतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील.
पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.
आम्ही पाठवलेली फाईल वित्त विभागाचे अधिकारी परस्पर माघारी पाठवतात. फाइल मंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहचत नाही. हे योग्य नाही.