भीमाशंकर सहकारी कारखाना हा सुरुवातीपासून सभासद व गेटकेनला एकच बाजारभाव देत आहे. तसे माळेगाव कारखाना करत नाही.
माळीण दुर्घटनेतील कुटुंबाना सर्व प्रकारची मदत करून वळसे पाटील यांनी मायेचा आधार देण्याचे काम केले.
लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले
मंचर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असा शब्दही दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
निवडणुकांच्या तोंडावर मतदारांनी आणि नागरिकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन वळसे पाटलांनी केले.
नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्ती नगरचे विद्यामान आमदार असून, यंदा येथून मलिक यांची मुलगी सना मलिक निवडणुकीच्या मैदानात आहे.
विधानसभेसाठी महायुतीत वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी फडणवीस यांनी मराठवाड्यात आमची कामगिरी रिपीट करु, आम्हाला मराठा समाजानं मतदान दिलं नाही, हे सांगितलं जातं. त्यांना माझा साधा प्रश्न
प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. मतदार हे सर्वांनाच आश्चर्यचकीत करत असतात. हरियाणा त्याचं उत्तम उदाहरण आहे. लोकसभा निवडणुकीत
पत्ता कट झालेले आणि प्रतिक्षा यादीत असलेले इच्छुक उमेदवारांनी फडणवीसांची भेट घेत आमचं काय चुकलं? सांगा असा सूर आळवला आहे.