- Home »
- Mahayuti Alliance
Mahayuti Alliance
अजितदादांनी असं का केलं?, हे तेच…; बड्या नेत्याचं काम करण्यावर फडणवीसांचा थेट नकार
नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्ती नगरचे विद्यामान आमदार असून, यंदा येथून मलिक यांची मुलगी सना मलिक निवडणुकीच्या मैदानात आहे.
Video : एक-दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती; फडणवीसांच्या विधानानंतर मुळीक समर्थकांमध्ये उत्साह
विधानसभेसाठी महायुतीत वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis : सत्ता स्थापनेसाठी कुणासोबत जाणार?, प्रचार सुरू असतानाच फडणवीसांचं मोठ वक्तव्य
यावेळी फडणवीस यांनी मराठवाड्यात आमची कामगिरी रिपीट करु, आम्हाला मराठा समाजानं मतदान दिलं नाही, हे सांगितलं जातं. त्यांना माझा साधा प्रश्न
Devendra Fadnavis : विधानसभेनंतर सर्वात मोठा पक्ष कोणता?, फडणवीसांनी थेट आकडेच सांगितले
प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. मतदार हे सर्वांनाच आश्चर्यचकीत करत असतात. हरियाणा त्याचं उत्तम उदाहरण आहे. लोकसभा निवडणुकीत
फडणवीसांच्या बंगल्यावर नाराजांचा ‘जनसागर’; उमेदवारी रद्द करण्यासाठी ‘आई’ ची धावाधाव
पत्ता कट झालेले आणि प्रतिक्षा यादीत असलेले इच्छुक उमेदवारांनी फडणवीसांची भेट घेत आमचं काय चुकलं? सांगा असा सूर आळवला आहे.
Video : अंतरवलीत हालचाली वाढल्या! मॅनेज होणार नाही, वेळ आल्यावर चिरफाड; जरांगेंचा इशारा
विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जरांगेंनी आरक्षण देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकलेली नाही.
मोठी बातमी : शरद पवारांशी जवळीक भोवली; अजितदादांकडून आमदार सतीश चव्हाणांची हकालपट्टी
महायुतीमधून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने सतीश चव्हाण पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा गेल्या दाेन महिन्यांपासून सुरू आहे.
लेट्सअप विश्लेषण : मविआ की महायुती?, राज्याच्या ‘रणसंग्रामात’ छोटे भिडू कुणाचा गेम करणार?
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदार पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.
पवार कुठलेही संकेत देत नाहीत; राऊतांनी एका वाक्यात सर्व चर्चा ठरवल्या फोल!
उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढल्याचे आणि डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.
मोठी बातमी : ठरलं! महादेव जानकर एकटेच भंडारा उधळणार; रासपची महायुतीला सोडचिठ्ठी
राष्ट्रीय समाज पक्ष हा देखील देशात मोठा पक्ष होऊन काँग्रेस आणि भाजपच्या लायकीला आला पाहिजे.
