- Home »
- MNS
MNS
मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी, चाटूगिरी…राज ठाकरेंचा शिंदेंवर पहिल्याच ‘वार’
Raj Thackeray मला स्वत: ला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची, बरं हे पंतप्रधानांना माहित नसेल खाली किती चाटुगिरी चालू असेल ?
मतदार यादीत तब्बल 96 लाख बोगस मतदार! राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. राज्यातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदारांची भर घालण्यात आली, असा आरोप केला.
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! मातोश्रीवर राज ठाकरेंचा सहकुटुंब स्नेहभोजन कार्यक्रम, युतीच्या चर्चेला नवं वळण
उद्धव ठाकरेंसोबत आजची भेट कौटुंबिक असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
सुप्रिया सुळेंचा मास्टरस्ट्रोक! एकाच वेळी मनसे अन् अजित पवार टेन्शनमध्ये, खडकवासलामध्ये काय घडलं?
Supriya Sule यांच्या पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील मास्टरस्ट्रोकने मनसे आणि राष्ट्रवादीने एकाच वेळी टेन्शनमध्ये आले आहेत.
अखेर दसरा मेळाव्यात उत्तर मिळालं! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार, ‘त्याच दिवशी…’
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात स्पष्ट संदेश दिला.
Exclusive : 11 वर्ष पदं भोगली, सगळं खेचून आणलेलं श्रेय! एकनाथ शिंदेंवर मनसे नेत्याचा हल्लाबोल
मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लेटसप चर्चा या कार्यक्रमाला विशेष मुलाखत दिली.
दसरा मेळाव्याला राज अन् उद्धव ठाकरे एकत्र दिसणार का? राऊत म्हणाले, “आता दसऱ्याला..”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नाही तर राज्यासाठीही गरजेचं आहे असे राऊत म्हणाले आहेत.
मतदार याद्यांमध्ये घोळ, लक्ष द्या ; राज ठाकरेंचा बैठकीत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
Raj Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून जोरदार तयारी
कोण जैन लोक कबुतरावर बसून फिरायला जातात?; उंदराचं उदाहरण देत राज ठाकरेंनी नवी वात पेटवली
Raj Thackray On Dada Kabutarkhana : कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. दादरच्या कबुतर खान्याचा प्रश्न राजकीय होता. पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठे रिस्पॉन्स द्यायया हे […]
मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र! राऊतांचं सूचक विधान, मविआची समीकरणं बदलणार?
Sanjay Raut On Uddhav And Raj Thackeray Join Hands In Mumbai : ठाकरे बंधूंची युती कधी होणार, ते कधी येणार, असे प्रश्न राजकीय वर्तुळात होते. अखेर त्यांना आता पुर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. आगामी निवडणुकांमध्येमुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं, राऊतांनी सूचक विधान केलंय. परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यास मविआची समीकरणं बदलणार? असे प्रश्न उपस्थित होत […]
