- Home »
- Nana Patole
Nana Patole
महायुतीला धोक्याची घंटा! लोकसभा निवडणुकीत ‘164’ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मविआची’ सरशी
लोकसभेच्या 48 मतदारसंघांमध्ये येणाऱ्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 164 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे
लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले विधानसभेच्या तयारीला; काँग्रेस 150 जागा लढवण्याची थेट घोषणा
Nana Patole लोकसभेत काँग्रेस एका जागेवरून 13 जागांवर पोहचत राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्यांच्यावर कारवाई करा; ठाकरेंच्या खासदाराचे पटोलेंना पत्र
कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केल्याची तक्रार संजय जाधवांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे पत्रातून केली.
नाना पटोले ठरले भाजपला भारी! विदर्भातील सात जागांवर कॉंग्रेसला मोठा लीड, पटोलेंची कॉलर होणार टाईट…
राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लीड अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. 48 जागांपैकी 27 जागांवर मविआ पुढं आहे
जयंत पाटलांना काँग्रेसमध्ये घेणार का? पटोलेंनी सूचक शब्दांत दिले मोठे संकेत
देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याचं आम्ही समर्थन करू
देशात 300 राज्यात 40.. काँग्रेस नेत्यानं सांगितलं ‘मविआ’ विजयाचं गणित
राज्यात 40 जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. तर इंडिया आघाडी देशात तीनशे जागा जिंकणार आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
Pune Accident मध्ये आमदाराचा मुलगा ते तावरेंच्या जीवाला धोका; पटोलेंचे धक्कादायक खुलासे
Nana Patole यांनी देखील पुण्यातील कार अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. पटोले मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यंत्रणेवर विश्वास नाहीच, सीबीआय चौकशी करा; अपघात प्रकरणी नाना पटोलेंची मागणी
राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाहीच, त्यामुळे पुणे अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलीयं.
पुणे कार अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कडक शिक्षा द्या; पटोलेंची मागणी
पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली.
देशात परिवर्तन अटळ! जनता भाजप आणि मित्रपक्षांचा सुफडा साफ करणार; कॉंग्रेस नेत्याचा दावा
भाजपच्या नेत्यांनी केवळ भडकाऊ भाषणं करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही
