काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र जारी केले आहे. यात महिला आणि युवकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.
प्रयागराजमधील ज्या ठिकाणी गंगा, सरस्वती आणि यमुना नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला संगम नोज (संगम तट) म्हणतात.
मौनी अमावस्येच्या शाही स्नाना दरम्यान प्रयागराज मधील संगम तटावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत दहा पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी सायंकाळी हलवा सेरेमनीसह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बजेट तयार करण्याचे संकेत दिले.
सन 1993 ते 2020 पर्यंत दिल्लीत विधानसभच्या एकूण सात निवडणुका झाल्या. या 27 वर्षांच्या राजकारणात दिल्लीत एकूण सहा मुख्यमंत्री राहिले.
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीच्या लाल मिरची पावडर माघारी घेण्याचे आदेश एफएसएसएआयने दिले आहेत.
काँग्रेस आणि भाजपच नाही तर अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी, मनीष सिसोदिया यांनाही ही निवडणूक सोपी राहिलेली नाही.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
जम्मू काश्मीरमधील राजौरीतील बंधाल गावात 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. मयत सर्व वेगवेगळ्या परिवारातील आहेत.