- Home »
- national News
national News
महागाईचा झटका! होळीआधीच गॅसच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर..
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईने झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस टाकीच्या दरात वाढ केली आहे.
धक्कादायक! देशातील 35 टक्के शाळांत 50 विद्यार्थीही नाहीत; शिक्षकांचाही दुष्काळ
पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या रिपोर्टनुसार देशातील 35 टक्के शाळांत 50 किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी आहेत.
ब्रेकिंग! उत्तराखंडात मोठी दुर्घटना, तब्बल 57 मजूर बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबले
उत्तराखंड राज्यातील चमोली येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मीणा गावात ग्लेशियर तुटून मोठा अपघात झाला.
काय सांगता! वडापाव अन् इडली सांबरने पर्यटक घटले; भाजप आमदाराचं अजब विधान
गोव्यात पर्यटक कमी होण्यात वडा पाव आणि इडली सांबर हे देखील एक कारण असल्याचे अजब विधान भाजप आमदार मायकल लोबो यांनी केले.
मोठी बातमी! तुहीन कांत पांडे नवे SEBI चीफ; माधवी पुरी बुच यांना निरोप
वित्त सचिव तुहिन पांडे आता नवीन सेबी प्रमुख असतील. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने गुरुवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
इडली आवडीने खाताय? पण होऊ शकतो कॅन्सर; कर्नाटकात ‘इडली’ फेल, काय घडलं?
Karnataka News : सावधान जर तुम्ही बंगळुरूमध्ये राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. फूड सेफ्टी विभागाच्या (Food Safty Department) तपासणीत इडलीबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. इडली खाल्ल्याने कॅन्सरसारखा घातक (Cancer) आजार होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. खाद्य विभागाच्या माहितीनुसार बंगळुरूच्या अनेक भागात इडली तयार करण्यासाठी सुती कापडाऐवजी प्लास्टिक शीटचा वापर […]
दिल्लीत विधानसभेत गदारोळ, आम आदमी पार्टीचे सर्व आमदार निलंबित; काय घडलं?
उपराज्यपाल यांच्या अभिभाषणा दरमान आम आदमी पार्टीचे आमदार गोंधळ घालू लागले.
‘हिंदी’ची कळ अन् तामिळनाडू भडकला; केंद्राचा तीन भाषांचा फॉर्म्यूला नक्की काय?
भाषेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तमिळनाडू पुन्हा एकदा (Tamil Nadu) आमनेसामने आले आहेत.
श्वानप्रेमींसाठी वाईट बातमी! ‘या’ दोन प्रजातींच्या श्वानांवर बंदी; सरकारने घेतला मोठा निर्णय
राज्य सरकारने पिटबूल आणि रॉटवायलर प्रजातीच्या श्वानांची खरेदी विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मूठभर लोकांचा साहित्यावर वर्चस्वाचा डाव, पवार म्हणाले, “साहित्य संस्थांनी आता..”
मूठभर लोक साहित्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी येत असतात हे योग्य नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.