- Home »
- NCP
NCP
संग्राम जगतापांना नोटीस! सुप्रिया सुळेंनी वचपा काढलाच; म्हणाल्या, पक्षातून..,
आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देऊन काही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं.
तेव्हा पोलिसांवर कुणाचा दबाव होता ? घायवळ प्रकरणात फडणवीसांचे बोट रोहित पवारांकडे
Devendra Fadanvis-. तेव्हा कुणाचा दबाव होता. निवडणुकीत त्याने कुणाचे काम केले होते. कुणाचा आशीर्वाद होता हे सगळे समोर यायला हवे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती म्हणून लढवणार का?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती
त्या -त्या विभागातल्या पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेत आहोत.
वडिलांच छत्र नाही, पण तो सुधारत नाही, कारणे दाखवा नोटीस पाठवणार; जगतापांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार भडकले
Ajit Pawar on Sangram Jagtap अजित पवार जगतापांच्या विधानावरून संतापल्याचं पाहायला मिळालं तसेच त्यांनी कारवाईचा इशारा देखील दिला आहे.
निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी राम शिंदेंची मदत ; रोहित पवारांचा गंभीर आरोप
Rohit Pawar On Nilesh Ghaywal : पुण्यातील गुंड निलेश घायवळ सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत असून या प्रकरणात विरोधक सरकारवर टीका
Sharad Pawar : कोकणवासीयांसाठी शरद पवार यांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र
खरडून गेलेल्या जमीनला 47 हजार प्रतिहेक्टर; पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर
CM Devendra Fadanvis : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य
पुढे निवडणुका नाही, असं त्यांना वाटतंय; पंकजाताईंच्या मेळाव्याला दांडी मारणाऱ्यांना धनंजय मुंडेंनी सुनावले !
Dhananjay Munde: मागच्या दसरा मेळाव्यातील अनेक जण आज दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाही असं त्यांना वाटतंय. पण एक लक्षात ठेवा.
A समरी रिपोर्ट सादर करा; अनिल देशमुखांचा फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल मोठा खुलासा
Anil Deshmukh : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान प्रचार करत असताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता.
राज्यातील दीड कोटी एकर शेतीचे नुकसान; सरसकट कर्जमाफी देणार का ? कृषिमंत्र्यांचे थेट उत्तर
Dattatray Bharne: सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज. सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे.
