Rahul Jagtap : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये 'काटे की टक्कर' पाहायला मिळत आहे.
Ashutosh Kale : कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी भरघोस निधी मंजुर करून आणल्यामुळे मतदार संघासह कोपरगाव
शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांची प्रचार फेरी सुरू होती.आमदार तनपुरे समर्थक कार्यकर्ते कर्डिले यांचे पॉम्पलेट जमा करून फेकू लागले.
Bapusaheb Pathare : वडगाव शेरी मतदार संघाचे महविकास आघाडीचे (MVA) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्या प्रचारासाठी आयोजित
यंदा आमचं ठरलंय- वार फिरलंय, परिवर्तन घडणारच, राहुलदादा आमदार होणारच या घोषणांनी थेरगाव परिसर अक्षरशः दुमदमला.
निवडणुकीत आघाडी आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत तर्क लावले जात आहेत. यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना त्यांनी दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम काही ना काहतरी नक्कीच होईल.
आपल्याविरुद्ध लढण्यासाठी इच्छुकांची रांग लागली होती. पण तुतारीचा उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत होता.
फडणवीस, शिंदे, अजित पवार हे भित्रे त्रिकुट आहे. भोपळा देणाऱ्यांना, श्रीमंतांची चाकरी करणाऱ्यांना महाराष्ट्राने अद्दल घडवली पाहिजे.
आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला आहे.