- Home »
- Nilesh Lanke
Nilesh Lanke
गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार… शपथविधीपूर्वीच नवनिर्वाचित खासदार वादाच्या भोवऱ्यात
कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या घरी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी भेट दिली. मारणे याने त्यांचा सत्कार केला.
“संपर्क कमी पडतोय, जमिनीवर या”; विखेंच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी आमदारपुत्रांनाच सुनावलं
सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर आमदार पाचपुते यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदारपुत्रांनाच खडसावले.
ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर देणार; दिल्लीत पोहचताच इंग्रजीवरून लंकेंचं विखेंना चॅलेंज
Nilesh Lanke विखेंनी लंकेंना इंग्लिश येत नसल्यावर टोला लगावला होता. त्यावर आता लंके यांनी दिल्लीत गेल्यानंतर विखेंनाआव्हान दिलं आहे.
विखेंचा पराभव अन् लंकेंचा विजय नगर जिल्ह्यात विधानसभेला कोणती गणितं बदलवणार?
Sujay Vikhes लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज लढतील पैकी एक लढत म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लंके विरुद्ध विखे.
Nilesh Lanke : मतदारसंघाचा विकास कसा करणार? खासदार लंकेंनी सांगितला संपूर्ण प्लॅन
Nilesh Lanke : अहमदनगरचे खासदार निलेश लंके सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे
Nilesh Lanke : … तर संसदच बंद पाडतो, शरद पवारांसमोर निलेश लंकेंचा शब्द
Nilesh Lanke : मी साहेबांना शब्द देतो नगर जिल्ह्यातील 12 च्या 12 जागी आम्ही जिंकणार. निलेश लंके जे बोलतो ते करतोच. सर्वांना माहिती आहे मी
निवडणुकीचा वाद टोकाला ! लंके समर्थक राहुल झावरेंसह 24 जणांविरुद्ध विनयभंग, अॅट्रासिटीचा गुन्हा
घाबरलेलो असल्याने आम्ही आमचे गाव सोडून निघून गेलो. त्यानंतर नगरला तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
साखर वाटली, पावसात भिजले तरीही हरले.. सुजय विखेंच्या पराभवाची कारणं काय ?
महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? की एखाद्याच्या जीवावर…; झावरेंवरील हल्ल्याप्रकरणी तनपुरे संतापले
राहुल झावरेंवर गंभीर हल्ला झाल्याने आमदार प्राजक्त तनपुरे संतापले. तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? असा सवाल त्यांनी केला.
निवडणुकीतील पराभव त्यांना पचवता येईना…; समर्थकावरील हल्ल्यानंतर लंके संतापले
निवडणुकीत पराभव जरी झाला तरी तो आनंदाने पचवता आला पाहिजे. मात्र काहींनी पराभवच मान्य नाही, अशी टीका निलेश लंके यांनी केली.