- Home »
- PM Narendra Modi
PM Narendra Modi
काँग्रेसने ओबीसींना कधीच पुढे जाऊ दिले नाही, मोदींचा गंभीर आरोप; मविआवरही साधला निशाणा
PM Narendra Modi in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi) वर्ध्यात होते. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणात मोदींनी केंद्र सरकारबरोबरच राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) कामांचं तोंडभरू कौतुक केलं. शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत […]
PM Vishwakarma Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात; PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षांपूर्ती सोहळा साजरा होत आहे.
‘एवढचं वाटतंय तर आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या’; राज ठाकरेंची टीका
निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचले.
वन नेशन वन इलेक्शन लोकशाही अन् संघराज्याच्या विरोधात; मल्लिकार्जुन खर्गेंचा भाजपवर हल्लाबोल
वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना लोकशाहीत चालू शकत नाही. हे लोकशाही आणि संघराज्याच्या विरोधात आहे - मल्लिकार्जुन खर्गे
वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजुरी, 7 पॉंइटमधून जाणून घ्या नेमके काय बदल होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Shivaji Maharaj Statue : मोदींचा माफीनामा; राहुल गांधींनी RSS चं नाव घेत सांगितली तीन कारणं
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम आरएसएसच्या व्यक्तील दिलं असल्याचा आरोप काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी केलायं. ते सांगलीत बोलत होते.
निवडणुकीआधी महाराष्ट्राची चांदी! ७६ हजार कोटींची गुंतवणूक अन् १२ लाख रोजगार
पालघर येथे तयार होणारा मेगा प्रोजेक्ट वाढवण पोर्ट महत्वाचा आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर जवळपास 12 लाख रोजगार उपलब्ध होतील.
चुकीला माफी नाही, महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा…; उद्धव ठाकरेंचे सरकावर टीकास्त्र
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारने गडबडच केली; मनोज जरांगेंचं मोठं विधान
मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे, असं विधान जरांगे पाटलांनी केलं.
तुमचं राजकारण तिकडचं जळू द्या, शिवरायांचा राजकारणासाठी वापर केला तर…; जरांगेंचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या