- Home »
- PM Narendra Modi
PM Narendra Modi
“सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांचा पराभव करा”; केजरीवालांचा उल्लेख करत पवारांचा मोदींवर हल्लाबोल
सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याचं काम या सरकारकडून होत आहे. याला उत्तर म्हणजे आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करा
“उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, संकटात मदतीसाठी पहिल्यांदा धावून जाईन”; PM मोदींचं मोठं विधान
उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. संकटाच्या काळात त्यांच्या मदतीसाठी मी सर्वात आधी धावून जाईन असं वक्तव्य पीएम मोदींनी केलं.
‘माझी नकली सेना’ तर तुमच्यासोबत गद्दार अन् गाढवांची टोळी; मोदींना ठाकरेंनी सुनावलं!
माझ्या सेनेला नकली सेना म्हणतायं, तुमच्यासोबत गद्दारांची अन् गाढवांची सेना त्यांना सेना मानता का? या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.
महाराष्ट्रातच लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात का? पवारांनी उघड केली भाजपची खेळी
बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
मोदींचा पवारांवर वार, ठाकरेंचा पलटवार; म्हणाले, ‘मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा’
नरेंद्र मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा तो सगळीकडेच जातो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
‘PM मोदींनी शरद पवारांना म्हटलं नाही’; ‘भटकती आत्मा’वर विजय शिवतारेंनी मौन सोडलं…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं नसल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
‘भटकती आत्मा’ नेमकं कोण? पुढच्या सभेत मोदींना विचारणार; अजितदादांची सावध प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'भटकती आत्मा' कोणाला म्हटलं हे पुढच्या सभेत विचारणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
भटकती आत्मा! ‘माझं बोट धरुनच राजकारणात आलेत..,’, पवारांनी मोदींची सुरुवातच काढली
होय, मी अस्वस्थ भटकती आत्मा पण स्वत:च्या स्वार्थासाठी नाहीतर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ असल्याचं थेट प्रत्युत्तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे.
“खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा देण्याची वेळ”; मोदींचा शरद पवारांवर पु्न्हा हल्लाबोल
माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकरांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील सभेत मोदींनी शरद पवारांवर टीका केली.
माढ्याचं पाणी, ऊसदर अन् 20 लाख कोटींची खरेदी; पवारांवर हल्लाबोल करत मोदींनी हिशोबच मांडला
महाराष्ट्राची जनता प्रेम आणि आशीर्वादात कोणतीच कसर सोडत नाही. पण जो वचन पूर्ण करत नाही त्याचा हिशोबही चुकता करते.