लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी टिकण्यासाठी मी दोन पावले मागे आलो, असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय. पवार यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरु झालीयं. ते पुण्यात बोलत होते.
मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.
हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीत करायचायं, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंयं. बारामतीमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात आहेत. मग त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील केला.
निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही.
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.
Sharad Pawar यांनी पुन्हा एकदा 'आता विधानसभा लढविण्याची वेळ आहे' असं म्हणत थेट विधानसभेसाठी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?
ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली. त्यांना ताकद देण्याचं काम करू, शरद पवार यांचे बारामतीध्ये बोलतांना सूचक विधान.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अनेक नेते निधी मिळवणार आणि त्यानंतर ते पक्षाला रामराम करतील असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.