- Home »
- Vidhansabha Election
Vidhansabha Election
ठाकरेंचा पहिला उमेदवार जाहीर, वरूण सरदेसाई निवडणुकीच्या आखाड्यात, वांद्रे पूर्वमधून लढणार
युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई (Varun Sardesai) हे वांद्रे पूर्वमधून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं
जागावाटपावरून मविआत धुसफूस, अखिलेश यादवांचा राज्यातील 12 जागांवर डोळा…
आम्ही महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे
उद्धव ठाकरे, राहुल गांधींची सहमती घेतली का?, CM पदासाठी जयंत पाटलांचे नाव पुढे येताच मुंडेंचा टोला
जयंत पाटलांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपण्यासाठी ठाकरे आणि राहुल गांधींची सहमती विचारली का? असा टोला मुंडेंनी लगावला.
Vidhansabha Election : वंचितकडून तिसरी यादी जाहीर, 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा
Vanchit Bahujan Aghadi candidate list :विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत एकूण 30 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. संगमनेरमधून वंचितने अझीझ अब्दुल व्होरा यांना उमेदवारी दिली. शिवाजीराव भोसले बॅंक फसवणूक प्रकरण; मंगलदास बांदल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने […]
शरद पवारांची मोठी खेळी, आमदार किशोर जोरगेवार तुतारी होती घेणार?
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) हेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
शेकापने वाढवले मविआचे टेन्शन, जयंत पाटलांना हव्यात हक्काच्या 20 जागा…
शेकापने महाविकास आघाडीकडे २० जागांची मागणी केली. आपल्याला पारंपारिक 20 जागा सोडाव्यात अशी मागणी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.
निवडणुकीचा बिगुल वाजला, अजितदादा गटाची 37 उमेदवारांची यादी तयार, नगरमध्ये चार जागा मिळणार?
नगर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ आणि पारनेरची जागाही अजितदादा गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
‘…नाहीतर अनंतराव थोपटे दोनशे टक्के मुख्यमंत्री झाले असते’; संग्राम थोपटेंचं विधान
१९९९ मध्ये अनंतराव थोपटेंचा विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Eletion) त्यांचा पराभव झाला नसता तर ते मुख्यमंत्री झाले असते.
आता अजितदादांकडे इनकमिंग, कॉंग्रेस आमदार सुलभा खोडके बांधणार घड्याळ, दिवस अन् वेळ ठरली…
काँग्रेस आमदार सुलभा खोडके (Sulabha Khadake) या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. खोडके यांनीच तसे संकेत दिले.
मंजूर बंधारा काळे कारखान्याकडे हस्तांतरित केला असता तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते; आमदार आशुतोष काळे
जर त्यावेळी मंजूर बंधारा हस्तांतरित केला असता तर फक्त पन्नास लाखात काम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान देखील टाळता आले असते.
