- Home »
- Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : ‘जितेंद्र आव्हाड भांबावलाय’; एकेरी उल्लेख करत वडेट्टीवारांचा पलटवार
Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही असे आता दिसू लागले आहे. भाजपाच्या विरोधात मजबूत आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू असताना यात धुसफूस वाढू लागली. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलेली टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागली आहे. त्यांच्या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार […]
आमच्याकडे कुणीही CM होऊ शकतो; फडणवीसांनी स्वतःचं केला ‘सेल्फ’ गोल
Devendra Fadnavis : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये चर्चेत नसलेल्या चेहऱ्यांना भाजपनं मुख्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपच्या या घोषणेनंतर या राज्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेल्या प्रस्थिपितांना मोठा धक्का बसला. आता हाच कित्ता भाजप येत्या काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये राबवणार का? असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जाऊ लागला आहे. त्यातच खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
काँग्रेसचे ‘मिशन महाराष्ट्र’; राहुल, सोनिया गांधीसह दिग्गज नेते नागपूरात
Congress : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) काँग्रेसला तेलंगणा वगळता चार राज्यात मोठा पराभवाला समोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत काँग्रेस आता 2024 च्या तयारीला लागली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसची 28 डिसेंबरला नागपूरात भव्य रॅली होत आहे. येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिन (Congress Foundation Day) आहे. या स्थापना दिनी काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे […]
तेथेच बोलायचे अन् तिथेच चिडायचे, त्यापेक्षा लाथ मारा खुर्चीला; वडेट्टीवारांनी भुजबळांना सभागृहात सुनावले !
नागपूर: ओबीसींच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जोरदार टोले लगावले आहेत. छगन भुजबळ तुम्ही सत्तेत आहात. सरकारमध्ये राहून निधी मिळविण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण तेथेच बोलायचे, तिथेच चिडायचे ही कुठली भूमिका आहे, याचे उत्तर द्या नाही तर लाथ मारा खुर्चीला, असे आवाहनच वडेट्टीवार […]
राज्य मागासवर्ग आयोग : शिंदे-फडणवीसांना अडचणीत आणणारे तीन आरोप!
24 डिसेंबर 2023. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलेली डेडलाईन जवळ येती आहे. एका बाजूला शासनाकडून कुणबी नोंदी तपासून मराठ्यांना ओबीसीमध्ये सामावून घेतले जात आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातूनही लढाई सुरु आहे. थोडक्यात काय तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी दुहेरी प्लॅन आखला आहे. […]
Maratha Reservation : मनोज जरांगेंना उशिरापर्यंत सभा घेणं भोवलं; आयोजकांवर गुन्हा!
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान आयोजित जाहीर सभेतून मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर सडकून टीका करीत असल्याचं दिसून येत आहेत. काल नांदेड, लातूरमध्ये मनोज जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. लातुरमध्ये जरांगेंची सभा यशस्वी पार पडली. मात्र, नांदेडमध्ये […]
‘उद्धव ठाकरेंची भूमिका डबल ढोलकीची, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही’
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : काश्मिरसोडून गेलेल्या पंडितांना पुन्हा माघारी आणण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) घेतील का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कलम 370 वर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी, इकडेही, तिकडेही, तबलाही, डग्गाही […]
‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार….’; वडेट्टीवारांची मागणी
Vijay Wadettiwar : दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, गारपिट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने कर्जमुक्त करावे, चाळीस दुष्काळग्रस्त तालुक्यांप्रमाणे 1 हजार 21 महसुली मंडलाना लाभ द्यावेत, पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावं, वीज […]
मनोज जरांगेंचे यांचे गणित लोकसभेला सुटणार : रावसाहेब दानवे अडचणीत
बोलण्यात बिनधास्त पणा, त्यात गावरान बाज अन् मुद्देसूद मांडणीपेक्षा अघळ-पघळ संवाद. या त्रिसुत्रीवर खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना मतदारसंघाला भाजपचा (BJP) बालेकिल्ला बनविले आहे. आतापर्यंत ते स्वतः या मतदारसंघातून पाचवेळा निवडून गेले आहेत. मात्र आता याच जालन्यात दानवेंना आव्हान देण्यासाठी एक मोठे नाव पुढे येत आहे. “हे नाव दानवेंना आव्हान तर देणारे आहेच, […]
‘पंकजाताई अन् माझा राजकीय संघर्ष संपला’; धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
Dhananjay Munde : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे आणि माझा राजकीय संघर्ष संपला असल्याचं मोठं विधान कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केलं आहे. दरम्यान, काल राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम परळीत पार पडला. या कार्यक्रमाच्या मंचावर भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि कृषिमंत्री एकत्र पाहायला मिळाले आहेत. या कार्यक्रमानंतर आज धनंजय मुंडे यांनी […]