पाण्यात करंट पसरल्याने पाण्यीतील सुमारे २४ म्हशी जागीच मृत्यू पावल्या. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
काल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीतील ही धक्कादायक बातमी. चौघांकडून केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू विधी निदर्शनास आला.
पुणे पाणी योजनेवर आमदार रवी धंगेकरांकडून प्रश्न उपस्थित करताच देवेंद्र फडणवीसांकडून सविस्तर उत्तर देण्यात आलं.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात साप आढळला.
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
आम्ही सामूहिकपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी सांगितले.