- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘आदित्य ठाकरेंना संजय राऊत चावलायं म्हणूनच..,’; संजय शिरसाटांनी दोघांनाही घेरलं
Thackeray Vs Shinde : आदित्य ठाकरेंना(Aaditya Thackeray) संजय राऊत(Sanjay Raut) चावलायं म्हणूनच ते अशी वक्तव्ये करीत असल्याची घणाघाती टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी केली आहे. विविध मुद्द्यांवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांसह आदित्य ठाकरे यांच्याकडून सत्ताधारी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात असल्याच पाहायला मिळतयं. आदित्य ठाकरे यांच्या टीकेववरुन संजय शिरसाटांनी राऊत-ठाकरे दोघांनाही […]
-
दसरा मेळाव्यावरुन रणकंदन; ‘चिरडून टाका’ म्हणणाऱ्या राऊतांना शिरसाटांनी सुनावलं…
Thackeray Vs Shinde : संजय राऊतांना आर्मी कशाला पाहिजे, दोन पोलिस पाठवले तर पळून जाईल, या शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsath) यांनी राऊतांना सुनावलं आहे. आगामी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर व्हावा, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून रस्सीखेच सुरु आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे गटाला थेट चॅलेंजच केलं होतं. त्यावरुन संजय शिरसाटांनी राऊतांना सुनावलं […]
-
सध्या नारळ स्वस्त, कोणीही पोतंभर नारळ फोडा; श्रेयवादावरुन सुजय विखेंचा अजब सल्ला
Sujay Vikhe Patil : सध्या नारळ स्वस्त आहेत, कोणीही पोतंभर नारळ फोडा असा अजब सल्ला भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांनी(Sujay Vikhe Patil) विरोधकांना दिला आहे. नगर दक्षिण मतदारसंघात विविध विकासकामांचं उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यावरुनच श्रेयवादाचा प्रश्न समोर आला आहे. श्रेयवादावर बोलताना सुजव विखेंनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. ‘दबावाखाली निर्णय घेणार […]
-
नगर दक्षिणेत पुन्हा विखे-गडाख; 1991 ची पुनरावृत्ती होणार? शंकरराव गडाखांनी सांगितलं
Sharankarao Gadakh : सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. अशातच आता नगर दक्षिण मतदारसंघातून ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख(Shankrao Gadakh) आणि भाजपचे खासदार सुजय विखे(Sujay Vikhe) यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे 1991 साली शंकरराव गडाख यांचे पिता माजी खासदार यशवंतराव […]
-
Manipur Violence : सीबीआय अॅक्शन मोडमध्ये; प्रेमी युगुलाच्या हत्येप्रकरणी 6 जणांना अटक
Manipur Violence : मणिपुरमध्ये अद्यापही हिंसाचार पेटलेलाच असून एका प्रेमी युगुलाची हत्येप्रकरणी सीबीआयने(CBI) 8 जणांना अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रेमी युगुल घरासोबत पळून गेले होते. मात्र, ते अडकून पडल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. दोघेही कुकी समुदायाच्या परिसरामध्ये अडकल्याचं समोर आलं होतं. जेव्हा हा हिंसाचार तीव्र झाला होता तेव्हा या प्रेमी युगुलाची हत्या कऱण्यात […]
-
‘ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी..,’; प्रकाश आंबेडकरांचा चिमटा
Prakash Ambedkar News : उद्धव ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे असल्याचा चिमटाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी काढला आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं असून आंबेडकरांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे. Vikhe Vs Thorat : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी […]
-
Satara News : शेतकऱ्यांनो चिंता मिटली! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा…
Satara News : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साताऱ्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनाला सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर दिली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न एकदाचा सुटल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पाण्यापासून वंचित दुष्काळप्रवण क्षेत्रातील […]
-
तेलंगणा जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’; 13 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा
तेलंगणामध्ये आगामी निवडणुक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी एक मास्टरस्ट्रोक मारला आहे. तेलंगणातील मेहबूबनगरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी राज्याला 13 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत तेलंगणा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर इंडिया आघाडीचं मोठं आव्हान उभं असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रकल्पांची घोषणा केल्याचं दिसून येत […]
-
रत्नागिरीला पावसाने झोडपलं! पुढील दोन दिवसही सुट्टी नाही; हवामान विभागाने सांगितलं
Maharashtra Rain Update : सध्या सर्वदूर परतीचा पाऊस सुरु आहे. काही दिवसांपासून परतीच्या पावसाने ब्रेक न घेताच जोरदार बरसल्याचं दिसून आलं आहे. अशातच आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यााल पावसाने चांगलचं झोपडलं आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराने वेढा घातला असून पुढील दोन दिवसही धो-धो पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसही […]
-
‘दबावाखाली निर्णय घेणार नाही’; ‘वेळकाढूपणा’ म्हणणाऱ्यांना नार्वेकरांनी सुनावलं
Rahul Narvekar : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवल्यानंतर आता अपात्रतेवर विधी मंडळात सुनावणी सुरु आहे. याचदरम्यान सुनावणीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) टीकेचे धनी बनवले आहे. त्यावर बोलताना मी दबावाखाली निर्णय घेणार नसल्याचं राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) विरोधकांना सुनावलं आहे. कुलाबा मतदारसंघातून […]









