नावं माहित नसलेल्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलायं, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिला नाही, या शब्दांत संजय राऊतांनी टीकेची तोफ डागलीयं.
विरोधकांनी आधीच प्रतिक्रिया ठरवलेली होती, फक्त बजेट सादर करण्याची वाट पाहत असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
खुर्ची बचाओ अर्थसंकल्प, असा मार्मिक टोला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारला लगावलायं. दरम्यान, एनडीए सरकारकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आलायं.
मालेगावसह धुळ्यात मतदानकार्डात घोळ होत असून एकसारखेच 3 हजार मतदान कार्ड असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलायं. या प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा बावनकुळेंनी दिलायं.
विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या बैठकीला पाठ फिरवल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीयं. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केलीयं.
आता तुमचं आमचं आरक्षण वाचवायला फुले-शाहू-आंबेडकर येणार नाही, त्यामुळे आपल्यालाच ते वाचवावं लागणार असल्याचं मोठं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलंय.
'जरांगे, फूट पाडण्याचे फालतूगिरी धंदे बंद करा', या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना कडक शब्दांत दम भरलायं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
भारतीय संघात मोहम्मद शमीचं पुनरागमन ते शुभमन गिलचं भविष्य, यांसह अनेक प्रश्नांची उत्तरं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत दिली आहेत.
वाढदिवसाच्या दिवशी काळजाला सुनेत्रा पवार यांनी दिलेलं फुल लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना विरोधकांना रडारवर घेतलं. ते पारनेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
महिलांचे सक्षमीकरण हाच आमचा उद्देश असून गोरगरीब महिलांसाठी योजना राबवण्यात येतेयं, टीका करणे योग्य नाही, असे खडेबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले आहेत.