- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
पूर्वीचं सरकार बहिरं, फक्त ‘मेरी आवाज सुनो’ एवढंच..,; CM शिंदेंकडून ठाकरेंवर नॉनस्टॉप हल्लाबोल
पूर्वीच सरकार बहिरं होतं, फक्त मेरी आवाज सुनो एवढंच माहित होतं, घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवलायं.
-
तनपुरेंसारख्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे विकासाला खीळ; शिवाजीराव कर्डिलेंची खोचक टीका
प्राजक्त तनपुरेंसारखा निष्क्रिय लोकप्रतिनिधी लाभल्याने मतदारसंघात विकासाला खीळ बसली असल्याची सडकून टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी केलीयं.
-
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग; राणा जगजितसिंह पाटलांनी विकासाचा आराखडा मांडला
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग, महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रचारादरम्यान, विकासाचा आराखडाच मांडलायं.
-
‘अजितदादांसोबत बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता’; राज ठाकरेंनी CM शिंदेंना आठवण करुन दिली
अजितदादांसोबत मांडीला मांडी लावून बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता, आता शिंदेंना काहीच करता येत नाही, अशी सडकून टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलीयं.
-
उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री मोदी-शाहांनी सांगितला होता; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा दावा खोडला
व्यासपीठावरच उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी सांगितलं होतं, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलायं.
-
Assembly Election : नगर, शिर्डी, श्रीगोंद्यात बंडखोरी; चार मतदारसंघात सरळ लढती
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 12 मतदारसंघापैकी 8 मतदारसंघात बंडखोरी झाली असून इतर 4 मतदारसंघात सरळ लढत होणार आहे.
-
माहिममध्ये मोठा ट्विस्ट! भाजप अन् मनसैनिकांची मनधरणी निष्फळ, सदा सरवणकर रिंगणातच…
भाजप आणि मनसैनिकांनी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांना केलेली मनधरणी निष्पळ ठरली असून सदा सरवणकर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.
-
श्रीगोंद्यात उमेदवार बदलला! प्रतिभा पाचपुतेंचा अर्ज मागे, नागवडेंविरोधात कोणता चेहरा?
श्रीगोंदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला असून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं.
-
…अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई करणार; उद्धव ठाकरे गटाचा बंडखोरांना कडक इशारा
बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज माघे घ्या अन्यथा पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलायं.
-
फक्त फोन उचलून विकास होत नाही तर..,; तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा
फक्त फोन उचलून विकास होत नाही तर 2 हजार कोटींचा निधी आणण्यासाठी मनगटात बळ लागतं, या शब्दांत महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा साधलायं.









