शरद पवारसाहेब आजारी असूनही बाकीचे आजुबाजूचे चौकड त्यांंना फिरवत असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीयं.
वळसे पाटलांचं शपथविधीला नाव घेताच गडी बिथरला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना धुतलं.
धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट लागलं असून मतदान केंद्र परिसरात राजकीय वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडलीयं.
माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.
निवडणुका आल्या की जातीपातीचा मुद्दा काढतात, पण मागील 10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलायं.
4 जूननंतर 'इंडी'वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची अवस्थाच सांगितली आहे.
पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडं राधाकृष्ण विखे यांनी घातलं.
ताई माझी औकातच काढली ओ...म्हणत अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी धमकावलेला कार्यकर्ता सुप्रिया सुळेंजवळ धाय मोकलूनच रडला.
महायुतीकडून शांतगिरी महाराजांची मनधरणी करण्यात आली मात्र, शांतगिरी महाराजांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे.
फॅशन हा माझ्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा भाग असल्याचं प्रसिद्ध निर्माते मोजेझ सिंग (Mozez Singh) यांनी केलं आहे.