मंत्री राधाकृष्ण विखेंच्या भेटीबाबत बाळासाहेब थोरातांना माहित होतं, तरीही टीका करणं हे आश्चर्यच, असं प्रत्युत्तर उत्कर्षा रुपवतेंनी दिलंयं.
नाशिकची जागा शिवसेनेची की राष्ट्रवादीची याबाबत छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट का पडली? याबाबतच खरं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
दिल्लीत शाळांना बॉम्बची धमकी पाठवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आहे.
ज्याने बोट धरून चालायला ,शिकवले त्यांना लाथा मारायच्या का? असा सवाल उपस्थित करीत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
विखेंनी यांनी जिल्ह्याच्या विकासात कोणतीही कसर सोडली नाही, त्यामुळे विखेंना मताधिक्क्याने निवडून द्या, अशी साद राम शिंदे यांनी घातलीयं.
माझ्या सेनेला नकली सेना म्हणतायं, तुमच्यासोबत गद्दारांची अन् गाढवांची सेना त्यांना सेना मानता का? या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.
नरेंद्र मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा तो सगळीकडेच जातो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
एक लाख लोकांची सभा कुणीही घेऊन दाखवा, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं नसल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.