भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी नेहमीच खूश असतो अशी खोचक टीका शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची आता एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार आहे.
महायुती सरकारच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतलाय इतकेच मला म्हणायचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
आता कोणताही खासदार संसद भवनाच्या गेटवर आंदोलन किंवा विरोध प्रदर्शन करू शकणार नाही.
अमेरिकेतही लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. सात कुटुंबापैकी एक कुटुंब खाद्य संकटाला तोंड देत आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेतलाय.
जयपूरमधील पेट्रोल पंपाजवळ LPG आणि CNG ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत अनेक वाहनांना आग लागली.
बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्यांची मुलं देखील त्यांचं अनुसरण करून चित्रपटात नशीब आजमावतात. काही हिट होतात तर काही फ्लॉप ठरतात.
भारत आणि वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघांतील तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या लेकींनी वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली.