गुजरात राज्यातील साबरकांठा येथे भीषण अपघात झाला (Road Accident) आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही एनपीएस वात्सल्य योजनेत सुरक्षित गुंतवणूक करू शकता.
गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
Bihar News : बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक हैराण (Bihar News) करणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीला पोस्टमार्टमसाठी घेऊन जाण्यात येत होते. आता पोस्टमार्टम मृतदेहाचेच होते जिवंत माणसाचं कसं होईल हे सगळ्यांनात माहिती आहे. तसंच तुम्हालाही वाटत असेल पण थांबा खरा ट्विस्ट तर पुढेच आहे. रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी एका जणाला घेऊन जात असतानाच वेगळंच घडलं. […]
आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही.
मागील निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या चिराग पासवान यांचे सूर आता बदलले आहेत.
बारकाईने पाहिले तर आज भारताच्या शेजारी देशांमध्ये जी सरकारे आहेत त्यामुळे भारताच्या विरोधी सूर जास्त दिसत आहे.
आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले. उद्या सामान्य माणसाचं काय? पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे आला पाहिजे.
आम्ही सध्या जे बघतो आहोत त्यावरून क्लिअर झालं आहे की शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत.
मुंबईतील वांद्रे परिसरातील पॉश परिसरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल तयार होणार आहे. याकामी महाराष्ट्र सरकारचा पुढाकार.