दूरसंचार विभागाने मोबाईल फसवणूक रोखण्यासाठी सायबर सुरक्षा (Cyber Security) नियमात बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
भारत सरकारने बांग्लादेशातून येणारी जूट उत्पादने आणि तयार कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
TasteAtlas नुसार भारतातील पाच प्रसिद्ध आइस्क्रीम पार्लर्सने जगातील टॉप 100 आइस्क्रिम पार्लर्समध्ये स्थान मिळवलं आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष घेतील.
मुख्यमंत्री यादव एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या ताफ्यातील 19 वाहने अचानक बंद पडली.
चीनने हायपरसोनिक मिसाइल देण्यास नकार तर दिलाच शिवाय या मिसाइलची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यासही नकार दिला.
एखाद्या खेळाडूला सामन्या दरम्यान कनकशनमुळे सब्स्टिट्यूट केले तर दुखापतग्रस्त खेळाडू सात दिवस मैदानात येऊ शकणार नाही.
देशात अनेक प्रकारचे कॅन्सर वेगाने फैलावत आहेत. हे कोणते कॅन्सर आहेत याबाबत आयसीएमआरने एक रिपोर्ट जारी केला आहे.
सहा वर्षांपासून निष्क्रिय असणारे नोंदणीकृत 345 गैर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना यादीतून हटवण्याची कार्यवाही सुरू आहे.
भाजपला उद्धवसाहेबांना टार्गेट करण्याशिवाय दुसरे काम राहिलेले नाही. भाजपला उद्धव ठाकरेंची भीती वाटते हेच खरं आहे.