- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरला अल्टिमेटम! घरासमोरच करणार आंदोलन; कारण काय?
Bacchu Kadu on Sachin Tendulkar : मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर विरोधात राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सचिनविरोधात दंड थोपटल आहेत. सचिन ऑनलाइन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे […]
-
मोदींच्या भाषणावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; सुळे म्हणाल्या, दीड तासांच्या भाषणात फक्त…
Supriya Sule reaction on PM Modi’s Speech : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा काँग्रेसवर तुटून पडले. त्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीएम मोदी यांच्यावर टीका केली आहे. सुळे […]
-
Luna 25 Launch : चंद्रावर भारताचा शेजारी होणार रशिया! तब्बल 47 वर्षांनंतर धाडले चांद्रयान
भारताच्या चांद्रयानाचा चंद्राकडे जाण्याचा प्रवास अंतिम टप्प्यात आलेला असतानाच रशियानेही चांद्रयान प्रक्षेपित केले आहे. तब्बल 47 वर्षांमध्ये रशियाची ही पहिलीच चांद्रमोहिम असणार आहे. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न रशिया करणार आहे. आज पहाटे 4.40 वाजता अमूर ओब्लास्टजवळ असणाऱ्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम फॅसिलिटीमधून हे प्रक्षेपण करण्यात आले. यासाठी सोयूज 2.1 रॉकेटची मदत घेण्यात आली. Russia […]
-
धक्कादायक! ठाण्यातील रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू; उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
Thane Kalwa Hospital News : ठाणे शहरातील कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयातील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने मात्र हा आरोप नाकारला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची माहिती त्यांनी […]
-
शरद पवार अन् अजितदादांकडे आमदार किती? मनसेचा नेताही झाला कन्फ्यूज
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. पण कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत हे अजूनही कळलेलं नाही. प्रत्येक गट आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत असला तरी खरे काय अजूनह कळलेलं नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही याच मुद्द्यावर भाष्य केले आहे. प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी आहे. त्यानुसार त्यांचं राजकारण चालतं. पण राष्ट्रवादीचं […]
-
Earthquake : तु्र्कस्तानात पुन्हा शक्तिशाली भूकंप; पळापळीत अनेकजण जखमी, अंदमानही हादरलं!
Earthquake : सध्या भूकंप होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात राजधानी दिल्लीसह अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन देशांनाही भूकंपाचा धक्का बसला होता. काल हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात मोठा भूकंप झाला. त्यानंतर गुरुवारी रात्री तुर्कस्तानच्या दक्षिण भागात शक्तिशाला भूकंप झाला. भूकंप इतका जोरदार होता की यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले. 23 लोक जखमी झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू मालत्या […]
-
No Confidence Motion : ‘देशात आंधळा राजा’… काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर संसदेत गदारोळ
No Confidence Motion : लोकसभेत आज तिसऱ्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. आजही सभागृहात गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी भाजप आघाडीचे सदस्य काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या एका वक्तव्यावर चांगलेच खवळले. त्यांनी सभागृहात जोरदार गदारोळ घालत चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. अविश्वास प्रस्तावावर बोलताना चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट परदेशात पळून […]
-
राहुल गांधींचं भाषण खटकलं! सरकारला झोंबणाऱ्या ‘त्या’ शब्दांना लागली कात्री
Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. आता मात्र यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. […]
-
आजच्या चित्रपटात दोनच व्हिलन, एक राजकारणी अन् दुसरा.. फडणवीसांनी सांगितलं राजकारणाचं ब्रँडिंग
Devendra Fadnavis : राज्यातील पावसाळी अधिवेशन संपले आहे. संसदेचे अधिवेशन अजून सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर संसदेच रोजच खडाजंगी सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयएए लीडरशीप अॅवॉर्ड्सच्या निमित्ताने मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत फडणवीस यांनी विविध प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे […]
-
मोदी सरकारचा सरन्यायाधीशांना बाहेरचा रस्ता; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात केला थेट बदल
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णयही फिरवण्याचे काम सुरू केले आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात न्यायालयाने दिलेले निर्देश डावलत अध्यादेश आणला. संसदेच्या दोन्ही सभागृहात त्याला मंजुरीही मिळवली. त्यानंतर आता पुन्हा असाच एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे वाद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Centre Tables Bill In Parliament To Prescribe Selection Process […]










