- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
काँग्रेसमुळेच पवार साहेबांची पंतप्रधानपदाची संधी हुकली; अजितदादांचीही मोदींना साथ
Ajit Pawar : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. ग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांच्या बैठकीत काँग्रेसला लक्ष्य केले होते. मोदींच्या या वक्तव्यावर राज्यातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. मोदींवर जोरदार टीकाही केली. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […]
-
जिरायती 20 गुंठे, बागायती 10 गुंठे शेती खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा; आता ‘असा’ होईल व्यवहार
जमिनीच्या किंमती भरमसाठ वाढल्याने जमिनीचे तुकडे करून ‘एनए’न करता विक्री करण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. आता या प्रकारांना चाप लागणार आहे. शेतजमीन विकायचीच असेल तर दहा ते वीस गुंठे या प्रमाणातच विक्री करता येणार आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय […]
-
देवदर्शनासाठी चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघे जागीच ठार
Car Accident : राज्यात रस्ते अपघातांची मालिकाच सुरू आहे. मायणी-दहिवडी मार्गावरी धोंडेवाडी ते सूर्याचीवाडी दरम्यान ओमनी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर वडूज येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, […]
-
‘होय, मोदी जे बोलले ते 100 टक्के सत्यच’; शिंदे गटाच्या नेत्यानं फोडलं मोठं गुपित
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. एनडीए खासदारांच्या बैठकीत मोदींनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केले होते. त्यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया येत आहेत. राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई (शिंदे गट) यांनीही भाष्य केले आहे. पंतप्रधान […]
-
मोठी बातमी! मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त; सरकारचा कार्यकाळही संपुष्टात
Pakistan News : भारताच्या शेजारील देश पाकिस्तानात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शिफारसीनंतर देशाचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त केली. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच हा निर्णय अंमलात आणला गेला. संसद बरखास्त केल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ […]
-
भाषण संपताच अमित शाहांचा अॅक्शन मोड; मणिपूर शांत करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
Manipur Violence : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर काल संसदेत जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. मोदी सरकारने मणिपुरात भारतमातेची हत्या केली, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर अत्यंत जहरी टीका केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना विरोधक तिथे जाऊन […]
-
Earthquake : जोरदार धक्क्याने घरे हादरली! हिमाचल प्रदेशात भूकंपाने नागरिक भयभीत
Earthquake in Himachal Pradesh : सध्या भूकंप होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात राजधानी दिल्लीसह अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन देशांनाही भूकंपाचा धक्का बसला होता. आता पुन्हा हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.4 मोजली. हा भूकंपही जोरदार होता. अचानक घरे हादरू लागल्यानंतर लोक […]
-
Kerala : नाव बदलाचं लोण आता दक्षिण भारतात; केरळच्या नावात होणार लवकरच बदल
Kerala News : देशात अनेक ठिकाणी शहरांची जिल्ह्यांची नावे बदलण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलली आहेत. त्यानंतर आता अशीच एक बातमी दक्षिणेतील राज्यातून आली आहे. येथे तर राज्याचेच नाव बदलण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. Smriti Irani : जर गांधी कुटुंबात […]
-
त्यांनी एक पत्र स्वतःलाच लिहीलं असतं तर.. रस्त्यातील खड्ड्यांवरून फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला
Devendra Fadnavis replies Aditya Thackeray : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यातील अन्य महापालिकांच्या निवडणुकांची तयारी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. या महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाल आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे […]
-
नवा वाद उफळणार! भाषणादरम्यान राहुल गांधींकडून PM मोदींची थेट रावणाशी तुलना
No Confidence Motion : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री […]










