- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात
Smriti Irani criticized Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप सदस्यांनी […]
-
Video : मणिपुरात भारतमातेची हत्या, संसदेत राहुल गांधींचा मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल
Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यानंतर संसदेत प्रचंड गदारोळ सुरू झाला. भाजपाच्या सदस्यांनी […]
-
आमदार अपात्रतेचा लवकरच फैसला! शंभूराज देसाईंनीही सांगितलं शिंदे गटाचं प्लॅनिंग
Shivsena MLA Disqualification Case : शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील आठवड्यापासून प्रत्येक आमदाराची दररोज प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची शक्यता आहे. सुनावणीसाठी आमदारांकडूनही तयारी केली जात आहे. या घडामोडींवर लेट्सअप मराठी प्रतिनिधीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संवाद साधला. आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्द्यावर त्यांनी […]
-
‘लोकायुक्त विधेयक मंजूर करा अन्यथा माझा मार्ग…; अण्णांच्या अल्टिमेटमने सरकारला धडकी
Anna Hajare News :ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायु्क्त विधेयकासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनंतरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधेयक विधानसभेत पारित करण्यात आले. त्यानंतर विधानपरिषदेत मात्र मंजूर होऊ शकले नाही. पुढे सरकार बदलेले आणि साऱ्याच हालचाली थांबल्या. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर पुन्हा लोकायुक्ताच्या चर्चांनी उचल खाल्ली आहे. या […]
-
‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केले गेले अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय […]
-
टीम इंडिया जिंकली पण ‘त्या’ एकाच कृतीने हार्दिक ठरला स्वार्थी; नेटकरीही भडकले
WI vs IND 3rd T20 : वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात उत्तुंग षटकार खेचर टीम इंडियाला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्याच सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्याची एक कृतीच त्याला टीकेचा धनी बनवून गेली आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो असा होता. कर्णधार हार्दिक पांड्यान धोनी स्टाईलने सिक्सर मारत विजय मिळवून दिला. मात्र या […]
-
राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज ‘या’ जिल्ह्यात मात्र जोरदार बरसणार
Maharashtra Rain : राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस बरसत होता तशी परिस्थिती आता दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता हवामान खात्याने आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. आज (9 ऑगस्ट) राज्यात ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी […]
-
‘बळीराजावर उद्धवस्त होण्याची वेळ पण, मोदी सरकार फोडाफोडीत मग्न’; ठाकरे गटाचा हल्लाबोल
देशातील वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. सरकार महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत ठाकरे गटाने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सामनातून केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली आहे. विद्यमान सरकारकडे कृषी धोरण नसल्याने मागील सात ते आठ वर्षांत देशातील बळीराजावर उद्धवस्त होण्याचीच वेळ आली आहे. सर्वसामान्यांची केंद्रीय सत्तापक्षाला फिकीर कुठे […]
-
सूर्याच्या वादळाचा तडाखा! तिसऱ्या सामन्यात विंडीजला नमवत टीम इंडियाचे कमबॅक
IND vs WI : पहिल्या दोन टी 20 सामन्यात सपाटून मार खाल्लेल्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात मात्र विजय मिळवत कमबॅक केले. या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या होत्या. या […]
-
भाजपनं 9 वर्षांत 9 सरकारं पाडली, महागाई, बेरोजगारी रोखण्यातही अपयश; सुळेंचा सरकारवर घणाघात
Supriya Sule criticized Modi Government : मणिपूरवरून संसदेत केंद्र सरकार आणि विरोधकांत संघर्ष सुरूच आहे. याच मुद्द्यावर आजपासून (दि.8) लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकावर घणाघाती टीका केली. महागाई, बेरोजगारी, वंदे भारत रेल्वे आणि मणिपूर हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. मणिपूर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा […]










