Atul Save : राज्यात सहकारी संस्थांची नोंदणी पुन्हा सुरू करू, पण त्यासाठी भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्षांची शिफारस हवी,’ असे फर्मान सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी सोडले आहे. त्यांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रचंड टीका होत आहे. मंत्री सावे यांची हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने (Congress) केली असून या मुद्द्यावर सरकारवर दडपण आणत आपले मनसुबे स्पष्ट […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी BJP : भाजपाची (BJP) राज्य कार्यकारिणीची बैठक गेले दोन दिवस नाशिकमध्ये सुरू आहे. नवे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिली बैठक होती. गेले सात वर्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या प्रभावात बैठकी झाल्या. या बैठकांमध्ये विशेष काही घडले नाही. काही वादही दिसून आले […]
प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी नाशिक : भारतीय जनता पार्टीला (BJP) स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी नियोजन करण्यात येत असून नाशिक येथे शनिवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत अजेंडा ठरविण्यात आला. या बैठकीत राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) गेलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) तसेच काँग्रेस राष्ट्रवादीची मते भाजपकडे कशी वळवता येतील यावर […]
Ajit Pawar : ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. धमक्यांची भाषा केली जात आहे. युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्या, दगडफेक काय करता ? आमदार प्रज्ञा सातव (Prdnya Satav) यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant […]
Shashikant Warise : राज्याच्या राजकारणात रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण […]
मुंबई – पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठविली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शनिवारी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. पत्रकार वारिसे यांची हत्या झाली. हे प्रकरण खूप […]
मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद अधिकच उफाळून आला. आ. थोरात यांनी पटोले यांच्यावर आरोप करत थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. या घटनेला आता आठ दिवस उलटून गेले आहेत. याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी या मुद्द्यावर […]
मुंबई – मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी देशातील नवव्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat) रेल्वेला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) उपस्थित होते. वंदे भारत जलद ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी (Shirdi) या मार्गांवर […]
पुणे : पुण्यातील कसबा (kasba) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. ही निवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही महत्वाची आहे. त्यामुळे या पक्षांनी येथे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या निवडणुकीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाना पटोले […]
नाशिक – महाविकास आघाडीचे सरकार कोसळले त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होईल. मात्र त्या घटनेचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटत असतात. राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली की हा मुद्दा चर्चेत येतो. आताही नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सरकार कशामुळे कोसळले यावर राजकीय नेत्यांकडून टीका टिप्पणी सुरू आहे. या मुद्द्यावर शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी […]