- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
भारतासाठी गुडन्यूज! ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार; हिरे, चांदी अन् स्मार्टफोन्स मात्र वगळले
भारत आणि ब्रिटनने मंगळवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर सह्या केल्या. हा मुक्त व्यापार करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
-
पिक्चर अभी बाकी है! अर्धसैनिक दलांच्या सुट्ट्या रद्द; हाय अलर्ट जारी, अमित शाहांचे आदेश काय?
अर्धसैनिक दलांच्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले.
-
“त्यांच्या म्हणण्याला महत्व नाही”, ऑपरेशन सिंदूरवरील वक्तव्यावर राज ठाकरेंना फडणवीसांचे प्रत्युत्तर
Devendra Fadnavis replies Raj Thackeray : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत […]
-
‘ऑपरेशन सिंदूर’नं बिथरला पाकिस्तान; भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे ‘हे’ 5 पर्याय
पाकिस्तानातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. सर्वात आधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात भारताच्या एअर स्ट्राइकवर चर्चा झाली.
-
Operation Sindoor : 1 मिनिट 40 सेकंदांचा व्हिडिओ; दोन महिला अधिकारी अन् तीन संदेश
भारतीय सैन्याने ज्यावेळी या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा इथलं चित्र खूप बोलकं होतं.
-
पाकिस्तानचा जळफळाट! भारताला प्रत्युत्तराची तयारी; पंतप्रधान शरीफ यांचा पाकिस्तानी सैन्याला फ्री हँड
पाकिस्तानी सैन्याने पंतप्रधान शरीफ यांच्याकडे हल्ल्यासाठी मोकळीक मागितली. त्यावर शरीफ यांनीही सैन्याला पूर्ण अधिकार आहे असे स्पष्ट केले.
-
Operation Sindoor : गुंगारा देणारी मिसाइल अन् नवं कोरं राफेल ठरलं अतिरेक्यांचा ‘कर्दनकाळ’
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
-
‘रॉ’कडून मिळाली टीप अन् सैन्याने उडवले दहशतवादी अड्डे; वाचा, ‘ऑपरेशन सिंदूर’ची स्टोरी
पाकिस्तानातील चार आणि पीओकेतील पाच अशा नऊ ठिकाणांवर मिसाइल हल्ले केले. भारताच्या तिन्ही सैन्यांनी ही मोहिम यशस्वी करुन दाखवली.
-
भारताने फक्त ‘या’ 9 ठिकाणांनाच का टार्गेट केलं? ‘ऑपरेशन सिंदूर’चा खरा उद्देश जाणून घ्याच!
भारताने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून 9 दहशतवादी अड्डेच का उद्धवस्त केले. याच अड्ड्यांची निवड करण्याचं काय कारण होतं याची माहिती आता समोर आली आहे.
-
ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही.; राज ठाकरेंनी काढले मोदी सरकारचे वाभाडे
ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हुडकून काढणं त्यांचा बंदोबस्त करणं यासाठी संपूर्ण देशभर मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन्स करा.









