India Pakistan Tension : 22 एप्रिलचा दिवस भारतासाठी अत्यंत दुःखदायक होता. याच दिवशी भ्याड अतिरेक्यांनी पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) भारतीय पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यांचा धर्म विचारून ते हिंदू आहेत याची खात्री करून त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला (India Pakistan Tension) जन्माची अद्दल घडवा असा संताप प्रत्येक भारतीय व्यक्त करत होता. अखेर बुधवारी पहाटे […]
एअर स्ट्राइक करण्याआधी भारताने 15 अशा कठोर कारवाया केल्या ज्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. या कारवाया कोणत्या होत्या याची थोडक्यात माहिती घेऊ या..
हवामान विभागाने मराठवाड्याला जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
चीनच्या मीडियानेही पाकिस्तानच्या समर्थनात चकार शब्दही काढला नाही. पाकिस्तानसाठी ही स्थिती अधिक त्रासदायक ठरली आहे.
India Pakistan Tension : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. कधीही युद्धाचा भडका उडेल अशी परिस्थिती आहे. भारतीय सेना अलर्ट मोडवर आहे. यातच एक महत्वाची बातमी हाती आली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी बैसारन भागात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयित व्यक्तीने बुलेटप्रुफ जॅकेटचे कव्हर परिधान […]
पाकिस्तान सरकारने बजेटमध्ये संरक्षणावरील खर्चात 18 टक्क्यांनी वाढ करत हा खर्च 2.5 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त करण्यास मंजुरी दिली आहे.
पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केल्यापासून आतापर्यंत पाकिस्तानला जवळपास 17.20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Devendra Fadnavis on Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच […]
बऱ्याचदा बँका संबंधित अर्जदाराच्या आणखीही काही आर्थिक बाबींची माहिती घेतात. त्या आधारावर कर्जाची रक्कम, व्याज दर आणि कर्ज द्यायचे की नाही या गोष्टी निश्चित केल्या जातात.