मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये भेटल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पक्षात मोठं बंड झाल. एका पक्षाचे दोन पक्ष झाले. त्यावर आज ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट भाष्य केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चेवर भाष्य केलं आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी फेरपडताळणीत गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
बीडमधील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. रोज हाणामारी किंवा खू अशा घटना सुरूच आहेत. अशातच किरकोळ कारणावरून मारहाण झाली.
उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील हे प्रकरण आहे. 'सॉरी, मी आता अजून जगू शकत नाही, त्यांनी मला मानसिक दृष्ट्या त्रास दिलाय.
राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या सभेवर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
माजी पंतप्रधानांच्या नातीचे 11 श्रीमंत सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध असल्याचं बोललं जात. ती अभिनेत्री आज एकटीच राहते.
या प्रकरणात महिला आणि बालकल्याण समितीचा अहवाल समोर आला आहे. हुंड्यासाठीच वैष्णवी हगवण्याचा बळी गेल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी सरकार कस गेलं याबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.