राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे.
मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील निवडणुका जाहीर केल्या आहेत.
आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली आहे. यावर नांदगावर बोलले आहेत.
या अधिकाऱ्यांनी असले काम सोडले तर सगळ थांबेल असा थेट वार ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरावर टीका केली आहे.
या वादळामुळे उत्तर अंदमान समुद्रात ताशी 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
या उपचारांमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील २५ दिवस त्यांना पूर्ण बेडरेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आदिती तटकरे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याचं म्हटलंय.
फलटण प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन मृत महिलेचे चॅट समोर आणले असं महाजन म्हणालेत.
या घटनेनंतर जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता.
सुषमा अंधारेंनी या प्रकरणातील तपासासंबंधी माहिती मागितली असता ती माहिती अशी उघड करता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं.