- Letsupp »
- Author
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारप्रमुख म्हणून नवा रेकॉर्ड, ‘या’ नेत्याला टाकलं माग
2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. ते 21 मे 2014 पर्यंत या पदावर राहिले, म्हणजेच ते 13 वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम केले.
-
सलग दोन दिवस मराठवाड्याला अवकाळीचा फटका, 20 हजाराहून अधिक शेतकरी बाधित
दोन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
-
राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, सर्वांना गॅस सिलींडरचा सुरळीत पुरवठा होणार
भारतात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे दुसरीकडे नैसर्गिक वायुचाही तुटवडा निर्माण झाला आहे.
-
भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू; दूध पदार्थ खाणाऱ्यांसाठी चिंतेच वातावरण
भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
-
एसआयटीकडून अशोक खरात अज्ञातस्थळी; चौकशीसाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी
भोंदू कॅप्टन अशोक खरातला चौकशीसाठी एसआयटीने अज्ञातस्थळी हलवल आहे. यामध्ये अनेक गोष्टी आता समोर येत असल्याने वेगळीच खळबळ उडाली आहे.
-
खरात प्रकरणाची मला सगळी माहिती; त्याला कुणी पाईपलाईन करुन दिली?, मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंकडं बोट
विरोधी पक्षातील कोण जायचं याचे पुरावे मी देऊ शकतो. या प्रकरणाचे सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत असं फडणवीस म्हणाले.
-
माती गटातल्या उपांत्य सामन्यात अहिल्यानगरच्या सुदर्शनचा पराभव, सिकंदर शेख अंतिम फेरीत दाखल
माती विभागातील उपांत्यपूर्व फेरीत सोलापूर शहराच्या रविराज चव्हाणने कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेविरुद्ध 5-2 अशी सरशी साधली.
-
आमच्या पोलिसांचं अभिनंदन! पण नाशिकच्या पोलिसांचे.., खरात प्रकरणावर काय म्हणाले मंत्री विखे पाटील?
खर तर शिर्डी पोलिसांचे अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी ही गोष्ट सर्वात अगोदर समोर आणली. त्यांनी याबाबत गुन्हा दाखलं केला.
-
केरळ काँग्रसकडून उमेदवारांची घोषणा, उमेदवारी न मिळाल्याने शमा मोहम्मद यांची नाराजी उघड
डॉ. शमा मोहम्मद या काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) सदस्य आहेत. व्यवसायाने दातांच्या डॉक्टर आहेत.
-
1 एप्रिल 2026 पासून करव्यवस्था बदलणार, काय होणार बदल? जाणून घ्या
1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन प्राप्तिकर कायद्याबाबत केंद्र सरकारने देशभरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे.









