या मोर्चानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे.
असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय विजय ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय मिळवला.
भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना पक्षात घेऊन उमेदवारीचा शब्द दिला होता.
या चित्रपटाबद्दल प्रिया बापट म्हणते, '' 'आम्ही दोघी' करताना आम्ही ज्या भावनिक प्रवासातून गेलो, तो अनुभव आमच्यासाठी अत्यंत खास होता.
अभिनेते पंकज त्रिपाठींचं आपल्या आईशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आता सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत....
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका हा फायनल सामना सुरुवातीला तीन वाजता सुरु होणार होता. पण पावसामुळे फायनल सामना सुरु होण्यासाठी बराच विलंब झाला.
राजेश बानिक हा इरफान पठाण आणि अंबाती रायुडू यांच्यासोबतही खेळला होता. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.