- Letsupp »
- Author
-
मोठी बातमी! पुण्यात शिकलेले धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाने काढले आदेश
भविष्यातील युद्धभूमीच्या गरजा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांचा सुसंगत समन्वय साधण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे.
-
सरकारी कर्मचाऱ्याशी लग्न करून सोन अन् रोख रक्कम पळवली; धाराशिवमधील धक्कादायक षडयंत्र आलं समोर
सर्व पाहुणे पत्नीला घेऊन गेल्यानंतर, बेडरूममधील बेडवर उशाखाली एक मोबाईल फोन सापडला.
-
रोहित पवारांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा, राजकारण बाजूला ठेवण्याचं सरकारला केलं आवाहन
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून तो काय अडचणीत आहे. त्याला मदत करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे.
-
वेरुळ शिक्षक मृत्यू प्रकरणात चार जणांना अटक; फौजदार एकनाथ नागरगोजे अजुनही मोकाटच
या प्रकरणात तीन जणांविरूद्ध दाखल करण्यात आला. यापैकी दोघांना अटक करण्यात आली तर तिसरा आरोपी संदीप आवारे हा फरार होता.
-
नात्याची ट्विस्टेड गोष्ट सांगणारा ‘कप बशी कप बशी’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर लाँच
नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.
-
कार्यतत्पर डॉक्टर, निष्क्रिय ग्रामीण आरोग्य केंद्र आणि अमर्यादित आव्हाने: प्राइम व्हीडिओतर्फे ग्राम चिकित्सालय सीझन टू ट्रेलर प्रसिद्ध
हा ग्रामीण आरोग्यसेवा, ग्रामीण राजकारण आणि लोकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन आव्हानांवर एक नवीन दृष्टीकोन देतो.
-
मोठी बातमी! गुटखा माफियांची आता खैर नाही; मकोका लागणार, तुकाराम मुंडेंचे थेट आदेश
केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार,वाहतूकदारांवरही कारवाई होणार आहे. यामधून कोणाचीही सुटका होणार नाही
-
परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय; 1 ऑगस्ट 2026 ‘या’ प्रवाशांसाठी पासून NCMCस्मार्ट कार्ड बंधनकारक
ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.
-
वाळू माफियांकडून ZP शिक्षकाची हत्या, पोलिसांचा सहभाग, अंबादास दानवे आक्रमक
या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापलं असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
-
नाचणीसारखे पीकं कापूस आणि कांद्याला पर्याय ठरू शकतात; कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचं प्रतिपादन
नाचणी हे पीक चांगले उत्पादन, उत्पन्न देणारे आणि आरोग्यवर्धक असल्याने शेतकर्यांनी याकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.









