मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा सल्ला शिंदे सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका कार्यक्रमात दिला. धुळे येथील मच्छिमारांना मासेमारी साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावित यांचीही उपस्थिती होत्या. […]
पुणे : माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला, असं म्हणतं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) याच्या जुहू येथील घराच्या लिलावाची नोटीस अवघ्या काही तासांमध्ये मागे घेण्यात आली आहे. 56 कोटींच्या थकीत कर्ज वसुलीसाठी ही नोटीस काढण्यात आली होती. पण तांत्रिक कारणास्तव ही नोटीस मागे घेण्यात आली असल्याच्या बँक ऑफ बडोदाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र नेमके तांत्रिक कारण कोणते […]
मागील काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी वादात सापडले आहेत. द्वारका एक्सप्रेस वेसाठी मंजूर खर्चापेक्षा 14 पट अधिक पैसे खर्च केल्याचा ठपका गडकरींच्या खात्यावर ठेवण्यात आला आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक अर्थात कॅगने आपल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे. कॅगच्या या अहवालानंतर खळबळ उडाली असून यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरीही अडचणीत […]
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची थेट काँग्रेस वर्किंग कमिटीत वर्णी लागली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह खासदार मुकुल वासनिक, खासदार रजनीताई पाटील, आमदार यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे आणि चंद्रकांत हांडोरे या नेत्यांचाही वर्किंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यातील काँग्रेसचे […]
सातारा : लडाखमध्ये काल (शनिवार) भारतीय सैन्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सैन्याचे 9 जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील सुपुत्रालाही वीरमरण आले आहे. साताऱ्याचे जवान वैभव भोईटे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. शहीद जवान वैभव भोईटे हे मूळचे हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक होते. (Army Man Vaibhav Bhoite from […]
सातारा : लडाखमध्ये काल (शनिवार) भारतीय सैन्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सैन्याचे 9 जवान शहीद झाले आहेत. यात महाराष्ट्रातीलही सुपुत्रालाही वीरमरण आले आहे. साताऱ्याचे जवान वैभव भोईटे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. शहीद जवान वैभव भोईटे हे मूळचे हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक होते. (Vaibhav Bhoite from satara […]
महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक राजघराण्यांनी राजकारणात प्रवेश केला. समाजकारणाला राजकारणाची जोड दिली. यातील काहींना जनतेने स्वीकारले तर काहींना नाकारले. मात्र निवडणुकांमधील या जय-पराजयामुळे सार्वजनिक जीवनात त्यांच्याबद्दलचा आदर किंवा सन्मान तीळमात्र कमी झाला नाही. या राजघराण्याबद्दल आणि त्यांच्या वारसांबद्दल एक सार्वत्रिक कुतूहल आणि आदर आजही अनेक घटनांमधून दिसून येतो. यात आवर्जून उल्लेख करावा लागतो तो सातारा आणि […]
ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना शिवाजी आणि संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, असं मत व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. अशात आता भाजपचे प्रवक्ते शिवराय भास्करराव कुळकर्णी त्यांच्या कुटुंबातील ब्राह्मण समाजातील शिवाजी आणि संभाजी […]
मुंबई : आधीच पावसाला उशीरा झालेली सुरुवात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी आता सरकारी पातळीवरही तयारी सुरू झाली आहे. राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन कृषी, महसूल आणि इतर संबंधित विभागांनी आराखडा तयार ठेवावा, चारा, वैरण आणि पिण्याचे पाणी या अनुषंगाने […]