नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रोहित देव यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशभरातील न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी नेमका राजीनामा का दिला, त्यांच्यावरती कोणता राजकीय दबाव होता का? असा सवाल विचारला जात आहे. तसंच राजीनामा देताना त्यांनी केलेली काही वक्तव्ये देखील चर्चेचा विषय ठरली आहेत. त्यांची बदली झाल्यामुळे ते व्यतित झाले होते, त्यातून […]
दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. सुरतमधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आणि दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. या निकालामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी त्यांना पुन्हा मिळणार आहे. याशिवाय काँग्रेस पक्षासह संपूर्ण विरोधी पक्षात […]
दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सुरतमधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आणि दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. या निकालामुळे राहुल गांधी यांची खासदारकी त्यांना पुन्हा मिळणार आहे. याशिवाय काँग्रेस पक्षासह संपूर्ण विरोधी पक्षात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले […]
अमहदनगर : जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर फिरायला गेलेल्या पुण्यातील 6 पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिरताना गडावरील घनदाट जंगलात हरविल्याने गुरुवारी संध्याकाळी या सहाही जणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला. मात्र पावसामुळे आणि थंडीमुळे यातील एकाचा मृत्यू झाला. अनिल गिते असं मृत पर्यटकाचं नाव आहे. तर अन्य 5 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून यातील तिघांची […]
मुंबई : पुणे ते कागल या महामार्गाला 20 वर्ष पूर्ण झाली. यातील सातारा ते कागल या मार्गावर आता सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र तरीही इथे किणी आणि तासवडे टोल नाक्यांच्या माध्यमातून वसुली सुरु आहे. ही वसुली कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित करत कराडच्या दोन्ही आमदारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना विधानसभेतच घेरलं. यावर उत्तर […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लावण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडा घातला होता का? असा सवाल आता विचारला जात आहे. याचं कारण ठरलं ते आज (3 ऑगस्ट) सभागृहात घडलेला एक प्रसंग. विधानसभेतील या प्रसंगाच्या निमित्ताने संग्राम थोपटे यांच्या हुकलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या जखमेवरील खपलीही पुन्हा एकदा निघाली आहे. […]
बुलढाणा : नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. त्यामुळे नेतृत्वाने माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant tupkar) यांनी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना दिला आहे. लेट्सअप मराठीशी त्यांनी विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत […]
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षाची उज्ज्वल परंपरा आहे. या परंपरेमध्ये शिंदे साहेब, मी, अजित दादा, भुजबळ साहेब, विखे पाटील साहेब जे सगळे एकत्रितपणे पहिल्या रांगेत बसलेले आहेत, आपणही त्याच रांगेत अर्थात उत्तम विरोधी पक्ष नेत्याच्या रांगेमध्ये बसावं, आपलं देखील नाव यावं असं म्हणतं असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […]
मुंबई : “शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो. आता तुम्ही ठरवा न्याय देणार आहात का?” अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाला आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना चिमटे काढले. विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी आमदार विजय वडेट्टीवर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात फडणवीस बोलत होते. दरम्यान, […]
मुंबई : मलाही विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीवर बसायचे होते. पण छगन भुजबळ यांच्यामुळे बसता आले नाही. भुजबळ म्हणाले, जयंतराव तुम्ही पक्ष बघा, दादांना विरोधी पक्षनेते होऊ द्या आणि नंतर काय झालं ते सर्वांनी बघितलचं, असं म्हणतं अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पोटातील गोष्ट ओठावर आणली आहे. विजय वडेट्टीवर यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती […]