पुणे : बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने जखमी झालेल्या फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (Ashok Dhumal) यांचे आज (29 जानेवारी) रात्री उशीरा निधन झाले. त्यांच्यावर कात्रज परिसरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. 15 जानेवारी रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र पोलिसांकडून (Police) […]
सपने नही हकीकत बुनते है… लोकसभा निवडणूक जवळ येताच भाजपने आगामी निवडणुकांसाठी आपले स्लोगन जाहीर केले. ‘अबकी बार मोदी सरकार’ जसे प्रभावी ठरले तसेच हे स्लोगन प्रभावी ठरण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मित्र पक्षांना सोबत घेतले, राज्य प्रभारींची घोषणा झाली. प्रचारही सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी करुन निवडणुकीचा […]
मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय समजले जाणारे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार वंदना चव्हाण हे लवकरच माजी खासदार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे (Maratha Community) खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे. या सगळया नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा, असे […]
नवी दिल्ली : मार्च महिन्यात लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. या जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या 27 फेब्रुवारीला या जागांसाठी मतदान होणार आहे. (Election Commission of india has announced […]
मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर सगेसोयरे या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आपले जे काही विचार आहेत, जे काही म्हणणे आहे ते सरकार दरबारी मांडा. त्यामुळे मराठ्यांचे (Maratha Community) कल्याण होणार आहे. तुम्ही तुमचे म्हणणे मांडल्यानंतर हा कायदा आणखी मजबूत होईल असे म्हणत विचारवंत आणि अभ्यासकांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange […]
पुणे : ज्या माणसाने १० वेळा पक्षांतर केले. ज्या व्यक्तीने १० पक्षांतर पचवली आहेत, ढेकरे दिली आहेत. ज्या व्यक्तीने ट्रॅब्युनल म्हणून नेमल्यावर शिवसेनेच्या (ShivSena) फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाही, अशा व्यक्तीला पक्षांतर बंदी कायदा समितीवर बसवणे हा सर्वात मोठा फ्रॉड आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
मुंबई : शिंदे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुन ओबीसी समाजावर अन्याय केला आहे, सरकारने ओबीसींच्या ताटातले हिसकावून मराठा समाजाच्या ताटात टाकले आहे, असा गंभीर आरोप करत सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी रणनीती आखली आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून राज्याच्या प्रत्येक तालुक्यामधून या रणनीतीच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. स्वतः भुजबळ यांनी […]
माले : भारताविरोधी पवित्रा घेतल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने चर्चेत आलेला मालदीव देश आज (28 जानेवारी) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मालदीवच्या (Maldives) संसदेत आज सत्ताधारी आघाडी आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या हाणामारीमुळे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळासाठी सुरु […]
पाटणा : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज (रविवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत भाजपाच्या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि अन्य सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (Rashtriya Janata Dal leader and former Deputy Chief Minister Tejashwi […]