- Letsupp »
- Author
- Hrishikesh Nalagune
Hrishikesh Nalagune
-
Maratha Reservation : तर शरद पवारांचे जावई सदानंद सुळे हे देखील कुणबी होतील का?
मराठा समाज अन् मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात खरंच काही पडलं आहे का? मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत सगेसोयरेची अधिसूचना मान्य केली, गुलाल उधळला, आंदोलन मागे घेतले, मुंबई सोडली आणि पुन्हा अंतरवाली सराटी गाठली. पण अद्यापही त्यांच्या पदरात खरंच काही पडलं आहे का? हा प्रश्न कायम आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील […]
-
नितीश कुमार यांना पुन्हा भाजपसोबत आणण्याची स्क्रिप्ट लिहिणारे ‘सात’ अदृश्य हात…
पाटणा : चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज (28 जानेवारी) एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदीही निवड करण्यात आली. गेल्या 10 वर्षात नितीशकुमार भाजपसोबत येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी 2014 मध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत (RJD) सरकार स्थापन केले होते. त्यानंतर […]
-
अखेर नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा होणार शपथविधी
पाटना : मागील तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज (28 जानेवारी) संयुक्त जनता दलाच्या (JDU) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगितली. त्यानंतर आता ते राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र […]
-
अखेर नाना पटोलेंना हायकमांडकडून मिळाली ‘पॉवर’ : काँग्रेस-वंचित आघाडी चर्चेची गाडी पुढे सरकणार?
मुंबई : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीसोबत (Vanchit Bahujan Aaghadi) जागा वाटपाबाबत चर्चा करण्याचे अधिकार काँग्रेसने (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी याबाबत माहिती दिली. प्रदेश काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक धुळे येथे रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत […]
-
अखेर INDIA आघाडीचे घोडे गंगेत न्हाले; उत्तर-प्रदेशमध्ये सपा-काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला!
नवी दिल्ली : बिहारमध्ये नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या वृत्ताने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मात्र आघाडीसाठी गुड न्यूज आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षातील जागा वाटपाचे गणित ठरले आहे. या गणितानुसार समादवादी पक्षाने काँग्रेसला 11 जागा दिल्या आहेत. याबाबत स्वतः माजी मुख्यमंत्री आणि […]
-
अधिसूचना निघाली, जरांगेंनी गुलालही उधळला… पण सगेसोयरे प्रकरणातील अडचणी काय?
मुंबई : मागील साडेचार महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर संपला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र (Kunbi) मिळणार अशी ‘अधिसूचना’ स्वीकारत जरांगेंनी गुलाल उधळला. यानंतर शिंदेंच्याच हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेत असल्याची घोषणाही त्यांनी केली. सरकारने आरक्षणात मारलेल्या आपण आरक्षणातील सगळ्या खुट्या उपटून टाकल्या […]
-
केजरीवाल सरकार संकटात; आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना भाजपकडून 25 कोटींची ऑफर?
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना 25 कोटी रुपयांमध्ये खरेदी करुन सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा (BJP) डाव असल्याचा मोठा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी केला आहे. आपल्याला खोट्या दारु घोटाळ्यात काही दिवसातच अटक केली जाणार आहे. पण ही अटक दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (Aam Aadami Party) सरकार पाडण्याचा त्यांचा डाव […]
-
CM शिंदेंच्या हस्ते ‘अध्यादेश’ स्वीकारत जरांगेंनी उधळला ‘गुलाल’ : ज्यूस पिऊन उपोषणही मागे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार असा ‘अध्यादेश’ स्वीकारत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुलाल उधळला आहे. यानंतर शिंदे यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेत असल्याची घोषणाही जरांगे पाटलांनी केली. आता आजापासूनच सर्व समाज नवी मुंबईतून मागे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले […]
-
INDIA आघाडीला बिहार अन् महाराष्ट्रात होत्या मोठ्या अपेक्षा… भाजपने दोन्हीकडचे राजकारण सेट केले!
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सत्ताधारी भाजपला (BJP) सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण निवडणुकीपूर्वीच या आघाडीतील एक एक पक्ष बाजूला होताना दिसत आहेत. आम आदमी पक्ष (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) यांनी आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेण्यास 24 तास होत नाहीत तेच […]
-
लालू यादवांच्या स्वप्नांना सुरुंग : काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या संपर्कात, रात्रीत खेळ बिघडणार?
पाटना : उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) महागठबंधन तोडून पुन्हा भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन्याच्या तयारीत आहे. एक ते दोन दिवसांत त्यांच्याच नेतृत्वात पण भाजपच्या पाठिंब्यावरील सरकारचा शपथविधी समारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या हालचाली लक्षात येताच राष्ट्रीय जनता दलाचे […]










