मुंबई : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली नाही. अशात मनसेची (MNS) लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. लोकसभेच्या (Lok Sabha) 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून […]
सोलापूर : “माझ्या मित्राची, शरद भाऊची हत्या झाली. तो हिंदुत्ववादी नेता होता. तुरुंगात जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचे काम शरदभाऊने केले होते. त्यामुळे शरदभाऊला परत पाठवा म्हणून देवीकडे प्रार्थना करा, असे आवाहन करत तेलंगणाचे भाजप (BJP) आमदार टी. राजा (T. Raja) यांनी जाहीर सभेत मुक्ताफळे उधळली आहेत. सोलापुरात आयोजित केलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चात ते […]
कोल्हापूर : “वातावरण तापले आहे, त्यामुळे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र किती जागा लढवणार, मी कुठून निवडणूक लढवणार याबाबत अद्यापचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र एकच सांगतो, आम्ही जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही” असे आव्हान देत संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे जणू संपूर्ण चित्रच स्पष्ट केले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी […]
मुंबई : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर सल्ला देण्यासाठी स्थापन केलेल्या सल्लागार मंडळाला सर्व ‘क्लास वन’ सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. यात अध्यक्षांना महिना साडेचार लाख रुपये, तर सदस्यांना चार लाख रुपये वेतन, विमान प्रवास भाडे, वाहन, कर्मचारी वर्ग, स्वतंत्र कार्यालय अशा विविध सोयीसुविधांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. (An Advisory […]
नवी दिल्ली : “भारतीय जनता पक्ष आपल्या धर्माचा शत्रू आहे. त्यामुळे मुस्लिमांनी 20 ते 26 जानेवारी दरम्यान घरीच राहावे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेवेळी ट्रेनने प्रवास करणे टाळावे, असा वादग्रस्त सल्ला ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (All India United Democratic Front) अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी भारतातील (India) मुस्लिम समाजाला दिला आहे. ते एका जाहीर सभेत बोलत होते. […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : “कोणत्या पक्षात काय घडतं हे आपल्याला कळेल. पण निवडणुकीच्या आधी म्हणजेच 15 ते 20 दिवसांत मोठे राजकीय भूकंप झालेले पहायला मिळतील,” असा मोठा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय विश्वात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath […]
मुंबई : एअरटेल कंपनीचा कामगार सागर मांढरे याला जबर मारहाण केल्याप्रकरणी उच्चपदस्थ IAS अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचा भाऊ देवेश मित्तर यांच्याविरोधात रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित कामगाराने आपल्याला शिवीगाळ केली आणि मारहाण केली, असा आरोप करत मित्तल बंधूंनीही मांढरेविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणात मित्तल यांना अटक […]
अमरावती : क्रिकेटचे मैदान सोडून राजकीय मैदानात उडी घेतलेल्या अंबाती रायडूची (Ambati Rayudu) अवघ्या नऊ दिवसात विकेट गेली. रायडूने नऊ दिवसांमध्येच राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: एक्स (ट्विटर) वरुन त्याने ही माहिती दिली. (Ambati Rayudu has decided to quit the YSRCP Party and stay out of politics for a little while) अंबाती रायडू याने […]
अयोध्या : श्रीराम मंदिरासाठीचे आंदोलन हे 1947 मधील स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे आंदोलन होते, असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) नेते शरद शर्मा यांनी केले. या आंदोलनात लाखो लोकांनी आपले प्राण अर्पण केले, यामुळे 500 वर्षांनंतंर यश मिळाले आणि राम मंदिर उभे राहिले, असेही ते म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. (Vishwa […]
मुंबई : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अयोध्येला जाणार नसून नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये ते हा सोहळा साजरा करणार आहेत. त्यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते सपत्निक आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Shiv Sena (UBT) […]